शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

चंद्रपूर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८१.६० टक्के

By admin | Updated: June 13, 2017 15:34 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८१.६० टक्के लागला.

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८१.६० टक्के लागला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुली उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८५.२२ तर मुले उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ७८.३६ एवढी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून ३ हजार १७९ विद्यार्थी हे विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातून ३२ हजार ५७२ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. यापैकी २६ हजार ५७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात १३ हजार ४६४ मुलांचा तर १३ हजार ११५ मुलींचा समावेश आहे. ९ हजार ५३६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असून ११ हजार २१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर केवळ उत्तीर्ण श्रेणीत २ हजार ८४३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील २८ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून ९ शाळांचा निकाल ४५ टक्क्यांच्या खाली लागला आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यातून ९१.९० टक्के निकाल देत जिवती तालुका अव्वल ठरला असून कोरपना तालुक्याचा सर्वाधिक कमी म्हणजे ७५.७२ टक्के तर चिमूर तालुक्याचा ७७.७५ टक्के निकाल लागला आहे.