शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती बॅंकेने दोन महिन्यात वाटले ४५ कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:28 IST

चंद्रपूर : येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने मागील दोन महिन्यांमध्ये कर्जवाटपात ४५ कोटींने वाढ केली असून कामकाजामध्ये सुधारणा केली आहे. ...

चंद्रपूर : येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने मागील दोन महिन्यांमध्ये कर्जवाटपात ४५ कोटींने वाढ केली असून कामकाजामध्ये सुधारणा केली आहे. दरम्यान, बॅंकेचे अध्यक्ष संतोष चंदनसिंह रावत यांच्यासह संचालकांनी बॅंकिंग अधिकारी, लिपीक व शिपायांची सभा आयोजित करून बॅंकेची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.यावेळी संचालक रवींद्र शिंदे, संदीप गड्डमवार, डाॅ. विजय देवतळे, संजय तोटावार, राजेश रघाताटे, पांडूरंग जाधव, प्रा.ललित मोटघरे, संजय सिंगम, संचालिका प्रभाताई वासाडे आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी बॅंक अध्यक्ष तसेच संचालकांनी बॅंकेच्या कामकाज तसेच आलेल्या अडचणी जाणून घेत आवश्यक त्या सुधारणा करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी बॅंक व्यवसाय वाढीकरिता आपल्या शाखा परिसरातील सामान्य नागरिक, कर्मचाऱ्यांच्या भेटी घेऊन कर्जधोरण व बॅंकेच्या योजनांची माहिती देण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, कर्जधोरण व बॅंकेच्या योजनांची माहिती दिल्यानंतर आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी दिले.