शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

सेल्फीचा अध्यादेश रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2016 01:31 IST

स्थलांतरित होणाऱ्या व अनियमित विद्यार्थ्यांची सेल्फीद्वारे माहिती देण्याचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र शिक्षक संघाने केली आहे.

मागणी : महाराष्ट्र शिक्षक संघाचे निवेदनचंद्रपूर : स्थलांतरित होणाऱ्या व अनियमित विद्यार्थ्यांची सेल्फीद्वारे माहिती देण्याचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र शिक्षक संघाने केली आहे.स्थलांतरित होणाऱ्या व शाळेत अनियमित राहणाऱ्या मुलांना शाळेत नियमित करण्यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने ३ नोव्हेंबर २०१६ ला अध्यादेश जारी केला आहे. १ जानेवारी २०१७ पासून दर सोमवारी शाळेच्या पटावर असलेल्या सर्व मुलांच्या १० व्या गटात वर्ग शिक्षकासोबत सेल्फी काढायचा, सेल्फीमधल्या सर्व मुलांची नावे आधारकार्ड नंबरसह सरलमध्ये भरायची असल्याने या अध्यादेशाबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही परिणाम होणार असल्याने सदर अध्यादेश रद्द करण्याची मागणी शिक्षक संघाचे राज्यनेते माजी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वात राज्याध्यक्ष राजाराम वरूटे, सचिव केशवराव जाधव, सल्लागार वसंत हारगुंडे, बाळासाहेब काळे, मधुकर काठोळे, तुकाराम कदम आदींनी केली आहे. (प्रतिनिधी)