शहरं
Join us  
Trending Stories
1
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
4
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
5
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
6
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
7
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
8
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
9
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
10
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
11
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
12
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
13
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
14
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
15
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
16
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
17
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
18
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
19
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
20
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यााने उदरनिर्वाहाचे साधन हिरावले

By admin | Updated: August 1, 2014 00:13 IST

इंदिरासागर गोसेखूर्द धरण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले असले, तरी दुसरीकडे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मरण ठरले आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना

ब्रह्मपुरी : इंदिरासागर गोसेखूर्द धरण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले असले, तरी दुसरीकडे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मरण ठरले आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनी आश्वासन देऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. जमीन अधिग्रहीत करताना प्रकल्पग्रस्तांना आश्वासने देण्ययात आली. मात्र, आश्वासने फोल ठरली आहेत.गोसेखूर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात भूज येथील २५ ते ३० अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, या शेतकऱ्यांना जमिनीचा समाधानकारक मोबदला मिळालेला नाही. एकरी अडीच लाख रुपये आणि दुसरीकडे शेतजमीन देऊ असे आश्वासन देण्यात आले. प्रकल्पग्रस्तांनी जमिनी विकल्या. परंतु आश्वासनांची अजूनही पूर्तता झालेली नाही. दिलेल्या आश्वासनांप्रमाणे दुसरी जमीन देण्यात यावी, अथवा एकरी पाच लाख रुपये दर ठरवून उर्वरित रक्कम देण्यात यावी, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे.गोसेखुर्द प्रकल्पाचे दोन मुख्य कालवे असून उजव्या कालव्यामध्ये भूज येथील २५ ते ३० शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. या कालव्याचे तीनवळा सर्वेक्षण करण्यात आले. अगोदरच्या सर्वेक्षणात कोणत्याही अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या नव्हत्या. माात्र शेवटी सर्वेक्षण बदलून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीमधून कालवा काढण्यात आला. याच बरोबर मिळणारा मोबदलाही अत्यल्प देण्यात आला.उजव्या कालव्याला जोडूनच चार नंबरचा उपकालवा काढण्यात आला. यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. त्यांना मात्र एकरी ४.९४ लाख रुपये मोबदला देण्यात आला. त्यामुळे भूज येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी असंतोष व्यक्त करीत आहेत. जमीनच कालव्यात गेल्याने मजुरीशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. जोपर्यंत वाढीव रक्कम मिळणार नाही, तोपर्यंत फेरफारच्या कागदावर स्वाक्षरी करणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)