शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

बौद्ध बांधवांनी धम्माचे आचरण करावे - निरंजने

By admin | Updated: July 15, 2015 01:21 IST

बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करीत असताना अनेक अडचणी येतात. जनमानसाला त्या गोष्टी समजावून सांगाव्या लागतात.

चंद्रपूर : बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करीत असताना अनेक अडचणी येतात. जनमानसाला त्या गोष्टी समजावून सांगाव्या लागतात. आता तरी समाजातील नागरिक आणि आंबेडकर अनुयायांनी स्वत:मध्ये बदल करायला हवा. त्यातून परिवर्तन घडेल, असे मत भाऊराव निरंजने शनिवारी वरोरा येथे व्यक्त केले. ते धम्म प्रबोधन मेळावा व ग्रंथ वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य विजय पिंपळशेंडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर वनकर, व्ही.डी. पाटील होते. सर्व प्रथम भगवान बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्यानंतर पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक भूमिका बुद्ध धम्म प्रचार समितीचे जिल्हा प्रभारी भाऊराव निरंजने यांनी केले. संचालन अरुण देवगडे यांनी केले. आभार विजय हरले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हनुमान येसांबरे, गौतम चिकाटे, रामाजी हस्ते, प्रा.के.एच.पाटील, भास्कर ठमके, अरुण देवगडे, विजय हरले, सुमन कांबळे, विजया पाटील, प्रेमचंद मंजूनकर, गुणाजी मेश्राम, शंकर भेले यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)