शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात

By admin | Updated: March 26, 2017 00:35 IST

भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून मागील दोन वर्षाच्या काळात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

सुभाष धोटे यांचा आरोप : भारोसा येथे शेतकरी मेळावाबाखर्डी : भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून मागील दोन वर्षाच्या काळात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. कधी निसर्गाने शेतकरी मरतो. तर शासनाकडून शेतीमालाला भाव नाही, वीज नाही, कर्जमाफी नाही. त्यामुळे दिवसेंदिवस कर्जामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आत्महत्यापूरक वातावरण सरकारनेच तयार केले आहे. असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे सरचिटणीस सुभाष धोटे यांनी केला.भारोसा येथे शनिवारी आयोजित शेतकरी मेळावा व सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोरपना तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष विठ्ठल थिपे, कोरपना पंचायत समिती सभापती श्याम रणदिवे, जि.प. सदस्य उत्तम पेचे, चं.जि.म.बँकेचे संचालक विजय बावणे, नवनिर्वाचित जि.प.सदस्य शिवचंद्र काळे, विना मालेकर, कल्पना पेचे, नवनिर्वाचित पं.स. सदस्य रुपाली तोडसे, डॉ.ठाकरे दिनकर मालेकर, राजुरा विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आशिष देरकर, प्रा. उमेश राजुरकर, देवराव ठावरी, योगेश गोखरे, सरपंचा सिमा भगत, दीपक पानघाटे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी कोरपना पंचायत समितीचे सभापती श्याम रणदिवे, निर्वाचित जि.प.सदस्य शिवचंद्र काळे, विना मालेकर, कल्पना पेचे, नवनिर्वाचित पं.स.सदस्य रुपाली तोडसे यांचा माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विठ्ठल थिपे म्हणाले की, भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे कापूस,सोयाबीन, धान, तुळ, चना आदी शेतपिकांना मागीलवर्षी इतकाही भाव मिळालेला नाही. किमान आधारभूत किंमती प्रमाणे दर देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे.असे ते म्हणाले. मनोज ढोलणे यांनीसुद्धा यावेळी मार्गदर्शन केले. त्यानंतर शेतकऱ्यांवर आलेल्या परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्या करतो. या विषयावर उद्यपाल महाराजांचे किर्तन पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्तविक शंकर बोढे यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन एकनाथ गोखरे तर उपस्थिताच आभार सतिश बोढे यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)