शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

बल्लारपुरात दिवसभरात अनेकदा होते बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:28 IST

बल्लारपूर : वादळी वारा आणि पावसामुळे वीज कंपनीला बराच त्रास सहन करावा लागत आहे. अशात वारंवार विजेची बत्ती गुल ...

बल्लारपूर : वादळी वारा आणि पावसामुळे वीज कंपनीला बराच त्रास सहन करावा लागत आहे. अशात वारंवार विजेची बत्ती गुल होणे नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. यामुळे डेपो विभागातील वीजग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.

डेपो विभागात वादळ, वारा असो की नसो बत्ती गुल होणे नित्याचे झाले आहे. दिवसातून तीनदा बत्ती गुल झालीच पाहिजे, असा नियम झाला आहे. वीज कार्यालयास विचारले तर उडवाउडवीची उत्तर देतात. अभियंता तर बोलतच नाही. मात्र यामुळे बाधित नागरिकांना त्रास होत आहे. वीजपुरवठा वारंवार का खंडित झाला आहे, हे निदान शोधण्यास वीज अभियंते निरुत्साही दिसत आहेत. वर्षभर असेच सुरू असते, असे नागरिकांनी सांगितले. याबाबत वीज कंपनीच्या वरिष्ठ अभियंता यांनी तोडगा काढावा, अशी मागणी डेपो विभागातील नागरिकांनी केली आहे.