शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

गिरगाव येथे कृषी मेळावा, शेतकरी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:41 IST

यात उद्घाटक तसेच मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील उपस्थित होते. शेतकऱ्यांनी काटेकोर शेती पद्धतीचे ...

यात उद्घाटक तसेच मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील उपस्थित होते. शेतकऱ्यांनी काटेकोर शेती पद्धतीचे पालन करून व योग्य नियोजन करून योग्य वेळी लागवड, पेरणी, बियाण्यांचा योग्य वापर, खताचा योग्य वेळी योग्य वापर व तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःच्या उत्पन्नात वाढ करावी, तसेच शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कृषी केंद्रावरून कीटकनाशक खरेदी करताना अगोदर कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे यावेळी उदय पाटील यांनी सांगितले. यावेळी.

डॉ. व्ही जी नागदेवते,

रवींद्र मनोहरे,

दिलीप पांगुळ, डॉ. सवाई उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा स्वयंसहायता शेतकरी बचत गट गिरगावचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी तर संचालन पुरुषोत्तम बोरकर यांनी केले.