शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

अखेर ‘त्या’ शिक्षिकेची बदली

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

मागील दीड वर्षांपासून शिक्षिकेच्या बदलीकरिता पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी करून आंदोलन केले.

शिक्षण विभाग नरमले : दीड वर्षापासूनच्या मागणीला यशवरोरा : मागील दीड वर्षांपासून शिक्षिकेच्या बदलीकरिता पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी करून आंदोलन केले. मात्र त्याच्या काहीही उपयोग झाला नाही. अखेरीस गेल्या दोन दिवसापासून मुलांना शाळेत पाठविणे बंद केल्याने शिक्षण विभागाने ‘त्या’ शिक्षिकेची बदली केली आहे.वरोरा तालुक्यातील जिल्हा परिषद विद्यालय भटाळा येथील शिक्षिका इयत्ता ८ वीच्या वर्ग शिक्षिका व इयत्ता ९ व १० वीला विषय शिकवितात. शिक्षिका तासीका घेत नाही, उत्तर पत्रिका तपासून देत नाही. त्यामुळे सदर शिक्षिकेची बदली करावी, याकरीता पालक मागील दीड वर्षांपासून शिक्षण विभागाकडे तक्रारी करून अधिकाऱ्यांच्या भेटी देखील घेतल्या. अनेकवेळा आंदोलन केले. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. २२ जुलैपासून पालकांनी मुलांना शाळेत पाठविणे बंद केले. त्यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ शाळेला भेटून पालकांशी चर्चा केली. २५ जुलैपर्यंत सदर शिक्षिकेची बदली करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीही मुलांना शाळेत पाठविले नाही. त्यामुळे शाळेत शुकशुकाट होता.याची गंभीर दखल शिक्षण विभागाने घेत २३ जुलै रोजी शिक्षिकेची बदली करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी रामराव चव्हाण यांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)शिक्षिका गेल्याशिवाय मुलांना पाठविणार नाहीशिक्षिकेची बदली झाली हे चांगले झाले असले तरी, जोपर्यंत शिक्षिका जि.प. विद्यालय भटाळा येथून जात नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नाही, असे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी म्हटले आहे.