शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी
2
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
3
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
4
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
5
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
6
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
7
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
8
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
9
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
11
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
12
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
13
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
14
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
15
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
16
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
17
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी
18
'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!
19
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण
20
सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

सरासरीच्या तुलनेत ६७ टक्के पाऊस

By admin | Updated: June 28, 2014 23:28 IST

वरूणराजाच्या अवकृपेने यंदा खरीप हंगामावर दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. यावर्षी पावसाच्या २८ दिवसांमध्ये सरासरीच्या तुलनेत ६७ टक्के पाऊस पडला. १ जूनपासून केवळ दोनदा दमदार पावसाने हजेरी लावली.

केवळ १५ टक्के पेरण्या आटोपल्या : जिल्ह्यातील खरीप हंगामावर दुष्काळाचे सावटचंद्रपूर : वरूणराजाच्या अवकृपेने यंदा खरीप हंगामावर दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. यावर्षी पावसाच्या २८ दिवसांमध्ये सरासरीच्या तुलनेत ६७ टक्के पाऊस पडला. १ जूनपासून केवळ दोनदा दमदार पावसाने हजेरी लावली. त्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. मात्र त्याचीही टक्केवारी केवळ १५ टक्के आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. तेव्हापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी अद्याप पिकाला पोषक अशा पावसाने हजेरी लावली नसल्याने शेतकरी चिंतित आहेत. १ जून ते २८ जूनपर्यंत पडलेला पाऊस असा आहे. चंद्रपूर ८९.३० मि.मी., बल्लारपूर ५४.८० मि.मी., गोंडपिपरी ६५.६८ मि.मी., पोंभुर्णा २५.५ मि.मी., मूल ५०.२२ मि.मी., सावली ९६.२५ मि.मी., वरोरा १४७.४४ मि.मी., भद्रावती ३८.०० मि.मी., चिमूर ३६.२० मि.मी., ब्रह्मपुुरी ६८.३० मि.मी., सिंदेवाही ७५.८६ मि.मी., नागभीड ३९.७० मि.मी., राजुरा २.७ मि.मी., कोरपना ३७.१० मि.मी., तर जिवती तालुक्यात ७६.२९ मि.मी. पाऊस पडला.जिल्ह्यात सर्वाधिक १४७.४४ मि.मी. पाऊस वरोरा तालुक्यात कोसळला तर सर्वात कमी २.७ मि.मी पाऊस राजुरा तालुक्यात कोसळला. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे सारे गणित पावसावरच अवलंबून असते. मात्र यंदा महिना लोटूनही पावसाने हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. (प्रतिनिधी)