शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

२५ पालकांना मिळणार राजीव गांधी विद्यार्थी अपघात सामुग्रह अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:25 IST

चंद्रपूर : विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाल्यास पालकांना शासनाकडून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सामुग्रह योजनेतून आर्थिक मदत दिली जाते. ...

चंद्रपूर : विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाल्यास पालकांना शासनाकडून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सामुग्रह योजनेतून आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला असून जिल्ह्यातील २५ पालकांना लवकरच शाळांमार्फत धनादेश वितरीत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, मागील पाच वर्षांमध्ये १३५ विद्यार्थ्यांचा अपघात मृत्यू झाला.

विद्यार्थ्याचा अपघात झाल्यास पालकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरु करण्यात आली आहे. योजनेनुसार एखाद्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना ७५ हजार रुपयांची तर कायम अपंगत्व आल्यास ५० हजार रुपयांची मदत दिली जाते. मागील पाच वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात १३७ प्रकरणापैकी ११० विद्यर्थ्यांच्या कुटुंबीयांना लाभ देण्यात आला तर मागील दोन वर्षात २७ प्रकरणाचे अनुदान प्रलंबित होते. यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शासनाकडे पाठपुरावा केला. दरम्यान, यातील २५ प्रकरणाचे अनुदान प्राप्त झाले असून शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची रक्कम वर्ग केली आहे. लकरच पालकांना ७५ हजार रुपयाचे धनादेश वितरीत केले जाणार आहे.

बाॅक्स

मागील पाच वर्षातील मृत्यूचे कारण

पाण्यात बुडून ५२

सर्प दंश १२

वाहन अपघात ५०

वाघ हल्ला ०४

अन्य कारण १६

बाॅक्स

तालुकानिहाय सानुग्रहचंद्रपूर १

भद्रावती २

सावली ५

ब्रह्मपुरी २

कोरपना १

चिमूर ४

नागभीड २

मूल १

सिंदेवाही १

राजुरा २

बल्लारपूर २

गोंडपिपरी २