शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

२०२०-२१ सत्र झिरो शिक्षण क्षेत्र घोषित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:38 IST

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे यावर्षी अद्यापही पाहिजे तसे शैक्षणिक सत्र सुरु झाले नाही. त्यातच पुन्हा कोरना रुग्ण संख्या वाढत ...

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे यावर्षी अद्यापही पाहिजे तसे शैक्षणिक सत्र सुरु झाले नाही. त्यातच पुन्हा कोरना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे यावर्षी झिरो शिक्षण क्षेत्र घोषित करून सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा, तसेच यावर्षीची शैक्षणिक फी वसुल न करता पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी येथील येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश समरित यांच्यासह पालकांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यासह, शालेय शिक्षणमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

मागील वर्षभरापासून देशात कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. आता पुन्हा रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे शैक्षणिक सत्र धोक्यात आले आहे. यावर्षीची परिस्थिती बघता २०२०-२१ सत्राला झिरो शिक्षण क्षेत्र घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेषम्हणजे, आता यावर्षीचे शैक्षणिक सत्र संपत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बोलाविणे धोकादायक ठरू शकते. विद्यार्थ्यांचे ऑफलाईन, ऑनलाईन शिक्षण बंद करून ११वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावे, तसेच दहावी बोर्डाची परीक्षा ऑफलाईन घ्यावी. शिक्षण संंस्थामार्फत पालकांना फी भरण्यासाठी बाध्य केले जात आहे.हा प्रकार बंद करावा, पुढच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्र‌वेश दिल्यास फी वसुलीचा प्रकार बंद होईल,असेही निवेदनात म्हटले आहे.