शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांना पाणवठय़ांची वानवा

By admin | Updated: May 11, 2015 02:13 IST

अभयारण्यात प्राणी हजारांवर; पाण्याअभावी होतेय भटकंती.

बुलडाणा : जिल्ह्यातील अभयारण्यामध्ये वन्यप्राण्यांची संख्या झापाट्याने वाढत आहे; मात्र सूर्य आग ओकत असताना या मुक्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जंगलात भटकंती करावी लागते. नुकत्याच झालेल्या प्राणी गणनेमध्ये हे वास्तव पुढे आले. जंगलातील नैसर्गिक पाणवठय़ांशिवाय यावर्षी नव्याने एकही पाणवठा वनविभगाने उपलब्ध करून दिला नसल्याची माहिती आहे. बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा, अंबाबारवा आणि लोणार हे अभयारण्य ३३0३४.0२ हेक्टर विस्तीर्ण क्षेत्रावर पसरले आहेत. या अभयारण्यात वेगवेगळ्या जातीचे हजारो वन्यप्राणी आहेत; मात्र एप्रिल, मे महिन्यात सूर्य आग ओकत असताना, या मुक्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जंगलात पाणवठे निर्माण करणे गरजेचे असताना यावर्षी मे महिन्यापर्यंत अभयारण्यात एकही नवा पाणवठा तयार केला नव्हता. या अभयारण्यात मागील वर्षी वन्यप्राण्यांसाठी सुमारे १0४ पाणवठय़ांची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये टँकरद्वारे नियमित पाणी टाकण्याचे काम वनविभागाला करावे लागते. तथापि, एकदा कागदावर पाणवठे तयार झाले म्हणजे त्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. दुसरीकडे मात्र या पाणवठय़ावर कागदोपत्री नियमित टँकरद्वारे पाणी पडत असल्याचे सांगितले जात आहे.