शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

वन्यप्राण्यांना पाणवठय़ांची वानवा

By admin | Updated: May 11, 2015 02:13 IST

अभयारण्यात प्राणी हजारांवर; पाण्याअभावी होतेय भटकंती.

बुलडाणा : जिल्ह्यातील अभयारण्यामध्ये वन्यप्राण्यांची संख्या झापाट्याने वाढत आहे; मात्र सूर्य आग ओकत असताना या मुक्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जंगलात भटकंती करावी लागते. नुकत्याच झालेल्या प्राणी गणनेमध्ये हे वास्तव पुढे आले. जंगलातील नैसर्गिक पाणवठय़ांशिवाय यावर्षी नव्याने एकही पाणवठा वनविभगाने उपलब्ध करून दिला नसल्याची माहिती आहे. बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा, अंबाबारवा आणि लोणार हे अभयारण्य ३३0३४.0२ हेक्टर विस्तीर्ण क्षेत्रावर पसरले आहेत. या अभयारण्यात वेगवेगळ्या जातीचे हजारो वन्यप्राणी आहेत; मात्र एप्रिल, मे महिन्यात सूर्य आग ओकत असताना, या मुक्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जंगलात पाणवठे निर्माण करणे गरजेचे असताना यावर्षी मे महिन्यापर्यंत अभयारण्यात एकही नवा पाणवठा तयार केला नव्हता. या अभयारण्यात मागील वर्षी वन्यप्राण्यांसाठी सुमारे १0४ पाणवठय़ांची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये टँकरद्वारे नियमित पाणी टाकण्याचे काम वनविभागाला करावे लागते. तथापि, एकदा कागदावर पाणवठे तयार झाले म्हणजे त्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. दुसरीकडे मात्र या पाणवठय़ावर कागदोपत्री नियमित टँकरद्वारे पाणी पडत असल्याचे सांगितले जात आहे.