शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

मासरुळ येथे भरला आठवडी बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:57 IST

मासरुळ : काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे़, तसेच ग्रामीण भागातील आठवडी बाजारही बंद केले ...

मासरुळ : काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे़, तसेच ग्रामीण भागातील आठवडी बाजारही बंद केले आहेत़ प्रशासनाने आठवडी बाजार बंद केले असले तरी ४ मे राेजी मासरुळ येथे आठवडी बाजार भरला हाेता़ याविषयी माहिती मिळताच पाेलिसांनी गावात भेट देऊन ९ जणांवर दंडात्मक कारवाई केली़ पाेलिसांनी कारवाई करून हा बाजार उठवला़

वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाय याेजना सुरू केल्या आहेत़ जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत, तसेच ग्रामीण भागात भरणारे आठवडी बाजार बंद केले आहेत़ ग्रामपंचायतच्यावतीने दवंडी देऊनही मंगळवारी मासरुळ गावात काही व्यापाऱ्यांनी बाजारात दुकाने लावली़ याविषयी माहिती मिळताच ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य व ठाणेदारांनी गावात भेट दिली़ यावेळी आठवडी बाजारात दुकाने लावणाऱ्या नऊ जणांना दंड करण्यात आला़ तसेच पुढील मंगळवारचा आठवडी बाजार भरवल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा ठाणेदार मुंडे यांनी दिला़ ठाणेदार येताच बाजारातील नागरिकांची तारांबळ होताना दिसून आली. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकलेला भाजीपाला शासन नियमाचे पालन करून विकावा, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनातर्फे करण्यात आले.