शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

लोणार ते किनगाव जट्टू बस सुरू होण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बससेवा बंद करण्यात आली होती. त्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून होत ...

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बससेवा बंद करण्यात आली होती. त्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.

जिल्ह्यात काही बस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु ग्रामीण भागातील लोणार ते किनगाव जट्टू बसफेरी अजून सुरू झाली नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील दहा ते बारा खेडेगावातील नागरिकांचा लोणार येथे नेहमी संपर्क असतो. लोणार हे तालुक्याचे ठिकाण असल्याने तहसील, पंचायत समिती व तालुक्याची इतर शासकीय कार्यालये असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला वारंवार कामानिमित्त लोणार येथे जावे लागते. सध्या पेरणीचे दिवस सुरू झाले असल्याने बी बियाणे, रासायनिक खत लोणार येथून शेतकऱ्यांना आणावे लागते. लोणार येथे जाण्याकरिता दुसरा मार्ग बीबीवरून असून त्याचे अंतर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने वेळ व पैसा वाया जातो. खासगी वाहन केल्यास दामदुप्पट रक्कम द्यावी लागत असल्याने हा प्रवास परवडत नाही. त्यामुळे मेहकर आगारातून सुटणारी लोणार ते किनगाव जट्टू बसफेरी पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.