शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेततळय़ात बुडून दोन युवकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2016 02:02 IST

देऊळगाव राजा तालुक्यातील घटना; शेतक-याच्या तत्परतेमुळे तिघांचे वाचले प्राण.

देऊळगाव राजा(जि. बुलडाणा), दि. 0८- शेततळय़ात पोहताना दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ८ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील तुळजापूर शिवारात घडली. दरम्यान, वेळीच एका शेतकर्‍याने तळय़ात उडी घेऊन तिघांचे प्राण वाचविले.तालुक्यातील तुळजापूर गावातील दहा ते बारा मित्र दादाराव कोल्हे यांच्या शेतातील तळय़ात पोहण्यासाठी गेले होते. यापैकी पाच मुले शेततळ्यात पोहण्यासाठी उतरली. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास शेतात काम करीत असताना सुनील कोल्हे नामक शे तकर्‍याला मुलांचा वाचवा, वाचवा असा आवाज आला. त्यामुळे शेतकर्‍याने प्रसंगावधान राखून तळय़ाच्या दिशेने धाव घेतली, तर त्यांना मुले पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी शेततळय़ात उडी घेतली व पाण्यात बुडणार्‍या हर्षल रामचंद्र मगर, विशाल समाधान मगर, अनिकेत बाबासाहेब कांबळे, विनय राजेंद्र झिने, जयेश अरुण कांबळे या पाचही मुलांना पाण्याबाहेर काढले; मात्र हर्षल मगर (वय १७) व विशाल मगर (वय १५) या दोघा मुलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तुळजापूर गावात शोककळा पसरली आहे. हर्षल मगर हा सिंदखेड राजा येथे ११ वीमध्ये शिक्षण घेत होता, तर विशाल हा गावातीलच शाळेत शिक्षण घेत होता. हे दोघेही जण वडिलांना एकटेच होते. याबाबत सिंदखेड राजा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली. रात्री उशिरा दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.