शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

जिल्ह्यात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू, ९०३ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:36 IST

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४५१६ जणांचे अहवाल २६ मार्च रोजी प्राप्त झाले. त्यापैकी ३,६१३ ...

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४५१६ जणांचे अहवाल २६ मार्च रोजी प्राप्त झाले. त्यापैकी ३,६१३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, ९०३ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ७५, सुंदरखेड २, चांडोळ ४, धाड २, जांब १२, शिरपूर ३, वरवंड ९, मोताळा २, सारोळा ३, चिंचपूर ६, कोथळी ५, तालखेड ५, तरोडा २, धा. बढे २, सिं. राजा १३, साखरखेर्डा २, गुंज ७, सावखेड तेजन २, हिवरखेड ३, वर्दडी ४, कंडारी ४, राहेरी बु. ३, सोनोशी २, बाळसमुद्र ४, चिखली २८, टाकरखेड २, कोलारा ३, कोनड २, शेलोडी २, खामगाव १२०, खुटपुरी २, हिंगणा उमरा ५, गारडगाव ३, सजनपुरी ३, शेगाव ४७, पहुरजिरा २, जानोरी २, नांदुरा ६१, टाकरखेड ४, वडनेर १४, चांदुरबिस्वा ४, शिरसोडी २, पिंप्री अढाव २, पिंपळखुटा धांडे ४, निमगाव ४, खैरा ५, मलकापूर ४९, दसरखेड १७, भाडगणी २, कुंड बु. २, घिर्णी ३, जांबुळधाबा २, उमाळी ९, दाताळा ३, वडोदा २, नरवेल २, दे. ३२, उमरद ४, सिनगाव जहा. ६, दे. मही ४, अंढेरा ५, सावखेड भोई २, मेहकर ४३, हिवरा आश्रम ४, दे. माळी ६, जानेफळ २, बोरी ४, बोथा ३, डोणगाव ३, आंध्रुड ४, सावत्रा २, उमरा देशमुख २, उकळी ८, लोणार ७, पिंप्री ९, मांडवा २, बिबी ३, सुलतानपूर ३, महार चिकना २, पातुर्डा २, सोनाळा २ यासोबतच वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील १, अंदुरा १, वालसावंगी १, नया अंदुरा २, बाळापूर १, जालना जिल्ह्यातील दानापारू येथील १, जाफ्राबाद येथील १, वाशीमधील १ चा यात समावेश आहे.

दरम्यान, चिखली तालुक्यतील अमडापूर येथील ४० वर्षीय महिला आणि मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील ५५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

--४०९२ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा--

शुक्रवारी घेण्यात आलेल्या संदिग्धांच्या अहवालापैकी ४०९२ जणांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. दरम्यान ६४४ जणांनी शुक्रवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत २ लाख ६६४ जणांच्या संदिग्धांचेही अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. सोबतच २७ हजार ४८० जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. सध्या जिल्ह्यात ३४ हजार ५ जण कोरोना बाधित असून, त्यापैकी प्रत्यक्षात ६२७८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे २४७ जणांचा मृत्यू झाला आहे.