शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

जिल्ह्यात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू, ९०३ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:36 IST

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४५१६ जणांचे अहवाल २६ मार्च रोजी प्राप्त झाले. त्यापैकी ३,६१३ ...

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४५१६ जणांचे अहवाल २६ मार्च रोजी प्राप्त झाले. त्यापैकी ३,६१३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, ९०३ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ७५, सुंदरखेड २, चांडोळ ४, धाड २, जांब १२, शिरपूर ३, वरवंड ९, मोताळा २, सारोळा ३, चिंचपूर ६, कोथळी ५, तालखेड ५, तरोडा २, धा. बढे २, सिं. राजा १३, साखरखेर्डा २, गुंज ७, सावखेड तेजन २, हिवरखेड ३, वर्दडी ४, कंडारी ४, राहेरी बु. ३, सोनोशी २, बाळसमुद्र ४, चिखली २८, टाकरखेड २, कोलारा ३, कोनड २, शेलोडी २, खामगाव १२०, खुटपुरी २, हिंगणा उमरा ५, गारडगाव ३, सजनपुरी ३, शेगाव ४७, पहुरजिरा २, जानोरी २, नांदुरा ६१, टाकरखेड ४, वडनेर १४, चांदुरबिस्वा ४, शिरसोडी २, पिंप्री अढाव २, पिंपळखुटा धांडे ४, निमगाव ४, खैरा ५, मलकापूर ४९, दसरखेड १७, भाडगणी २, कुंड बु. २, घिर्णी ३, जांबुळधाबा २, उमाळी ९, दाताळा ३, वडोदा २, नरवेल २, दे. ३२, उमरद ४, सिनगाव जहा. ६, दे. मही ४, अंढेरा ५, सावखेड भोई २, मेहकर ४३, हिवरा आश्रम ४, दे. माळी ६, जानेफळ २, बोरी ४, बोथा ३, डोणगाव ३, आंध्रुड ४, सावत्रा २, उमरा देशमुख २, उकळी ८, लोणार ७, पिंप्री ९, मांडवा २, बिबी ३, सुलतानपूर ३, महार चिकना २, पातुर्डा २, सोनाळा २ यासोबतच वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील १, अंदुरा १, वालसावंगी १, नया अंदुरा २, बाळापूर १, जालना जिल्ह्यातील दानापारू येथील १, जाफ्राबाद येथील १, वाशीमधील १ चा यात समावेश आहे.

दरम्यान, चिखली तालुक्यतील अमडापूर येथील ४० वर्षीय महिला आणि मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील ५५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

--४०९२ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा--

शुक्रवारी घेण्यात आलेल्या संदिग्धांच्या अहवालापैकी ४०९२ जणांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. दरम्यान ६४४ जणांनी शुक्रवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत २ लाख ६६४ जणांच्या संदिग्धांचेही अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. सोबतच २७ हजार ४८० जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. सध्या जिल्ह्यात ३४ हजार ५ जण कोरोना बाधित असून, त्यापैकी प्रत्यक्षात ६२७८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे २४७ जणांचा मृत्यू झाला आहे.