शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

दुसऱ्या टप्प्यात मिळाला ४८ काेटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:31 IST

बुलडाणा : जिल्ह्यात गत वर्षात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे खरीप हंगामाला जबर फटका बसला होता. ...

बुलडाणा : जिल्ह्यात गत वर्षात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे खरीप हंगामाला जबर फटका बसला होता. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाकडून जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात ४७ कोटी ७० लाख ७० हजार रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. या निधीचे आठ तालुक्यांना वितरण करण्यात आले असून, लवकरच मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

मागील जून ते ऑक्टोबर २०२० दरम्यान जिल्ह्यात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीने ७ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांना जबर तडाखा बसला. त्यामुळे राज्यातील आघाडी सरकारने जिल्ह्याला दाेन टप्प्यात मदत दिल. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याला सुमारे ४८ कोटींचा निधी मिळाला. जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, आरडीसी दिनेश गीते यांच्या मार्गदर्शनात नैसर्गिक आपत्ती कक्षाचे नायब तहसीलदार संजय बनगाळे, त्यांचे सहकारी अनंत साळवे यांनी हा निधी ८ तालुक्यांना मागणीनुसार वितरित केला आहे.

असा मिळाला निधी

चिखली तालुका दाेन कोटी, शेगाव चार कोटी ३२ लाख, मेहकर २ कोटी, देऊळगावराजा २ कोटी १३ लाख, सिंदखेड राजा २७ कोटी, लोणार ८० लाख ४८ हजार, नांदुरा २० लाख ११ हजार, मोताळा २ लाख ३६ हजार रुपये मिळणार आहे.