शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत पुरवठा वारंवार खंडित

By admin | Updated: June 21, 2016 23:25 IST

लोणार तालुक्यातील जुनी विद्युत रोहित्रे ठरताहेत धोकादायक.

लोणार (जि. बुलडाणा) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने तालुक्यात ठिकठिकाणी बसविलेली विद्युत रोहित्रे भंगार झाली आहेत. परिणामी विद्युत रोहित्रांतून ऑइल गळती होणे, वारंवार रोहित्रे जळणे, फ्यूज उडणे आदी प्रकारांमुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. महावितरण कंपनीने ग्राहकांच्या सुविधेसाठी बसविण्यात आलेल्या रोहित्रांची देखरेख-दुरुस्ती होत नसल्यामुळे त्यांची स्थिती वाईट झालेली आहे. काही रोहित्रांवर विजेचा भार जास्त आहे, तर काहींमधून कमी दाबाचा पुरवठा होत आहे. यावर उपाययोजना करून विजेच्या भाराचे नियोजन करण्यात उपकार्यकारी अधिकारी, सहायक अभियंता यांना अपयश आले आहेत. यामुळे विद्युत ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, व्यापारी बांधवांचे नुकसान होत आहे. शहरासह ग्रामीण भागातही विद्युत रोहित्रांची दुरवस्था झालेली असून, पावसाळ्यात यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्युत रोहित्रांवर बसविण्यात आलेले अनेक फ्यूज बॉक्स उघड्यावर आहेत तसेच अनेक ठिकाणी फ्यूजऐवजी फक्त तात्पुरत्या तारा टाकल्या जातात. यामुळे भारनियमनाव्यतिरिक्त वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढलेले आहे.