शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सक्तीच्या वसुलीने वीज ग्राहक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:52 IST

मुख्यालयी राहणे गरजेचे असताना कनिष्ठ अभियंत्यासह एकही कर्मचारी गावात राहात नाही.त्यामुळे गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागतो. काही अनधिकृत ...

मुख्यालयी राहणे गरजेचे असताना कनिष्ठ अभियंत्यासह एकही कर्मचारी गावात राहात नाही.त्यामुळे गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागतो. काही अनधिकृत व्यक्तीमार्फत वीज महामंडळाच्या नावाखाली लोकांकडून वसुली करतात व पावती देत नाहीत अशी गावात चर्चा आहे. गावामध्ये अनेक डमी मीटर बसवलेले आहेत. त्यांची विनापावती वसुली केली जाते. त्यामुळे धामणगाव येथील प्रत्येक मीटरची तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे वीज महामंडळाला दर महिन्याला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे तर दुसरीकडे जे प्रामाणिकपणे वीज बिल भरत आहेत त्यांचे वीज कनेक्शन कापण्याची धमकी दिली जाते. गावामध्ये असलेल्या अनधिकृत डमी वीज मीटरबाबत कनिष्ठ अभियंता डहाके यांना विचारणा केली असता डमी मीटरचा शोध घेतल्यास वीज मंडळाचा फायदा होईल असे सांगितले.यासंदर्भात वीज महामंडळाचे अभियंता विवेक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची ॲलर्जी

धामणगाव बढे येथे एकही कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्यामुळे गावकऱ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल नुकतेच एक निवेदन ग्रामपंचायतीतर्फे संबंधितांना देण्यात आले.

कर्मचारी जर दादागिरी करत असतील तर स्वाभिमानी संघटना त्यांना धडा शिकवेल. त्यासाठी आंदोलन करावे लागले तरी ते केले जाईल. तसेच यासंदर्भात संबंधितांशी बोलतो. कारण सर्वत्र बिकट परिस्थिती आहे. प्रश्न सुद्धा मार्गी लावू अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी यासंदर्भात बोलताना दिली.