शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

१२ हजार पदांसाठी पोलीस भरतिप्रक्रिया

By admin | Updated: December 19, 2014 01:11 IST

१२ हजार ३६९ पदांसाठी भरतिप्रक्रिया राबविली जाणार.

खामगाव (बुलडाणा) : राज्य पोलीस दलात येत्या पाच वर्षांत पाच टप्प्यांत दाखल करावयाच्या प्रस्तावित ६१ हजार ४९४ पदांपैकी पहिल्या टप्प्यात १२ हजार ३६९ पदांसाठी भरतिप्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आस्थापनेवर नवीन ६४ पोलिस ठाणी व विविध घटकांसाठी १0 हजार ८७९ पदे आणि बृहन्मुंबई पोलीस आयुक्त यांच्या आस्थापनेवर १ हजार ५00 पदे अशी एकूण १२ हजार ३७९ नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या पदांसाठी भरतिप्रक्रिया सुरु होणार असल्याने कमी संख्येमुळे पोलीस दलावरील ताण दूर होण्यासोबतच बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सदर पदांच्या पदनिर्मितीसाठी आवर्ती रुपये ५0७ कोटी व अनावर्ती रुपये ५८.५३ कोटी असा एकूण रुपये ५६५.९९ कोटींचा निधी मंजूर करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार पोलीस महासंचालकांच्या आस्थापनेवर ६३ नवीन पोलीस ठाण्यांसाठी व विविध घटकांकरिता १0 हजार ४४३ पदे तसेच बृहन्मुंबई पोलीस आयुक्त यांच्या आस्थापनेवर १ हजार ५00 अशी एकूण ११ हजार ९४३ पदे निर्माण करण्यात आली आहेत. लवकरच या टप्प्यातील भरतिप्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. या भरतिप्रक्रियेमुळे राज्यातील बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेल.