शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कांद्याचे भाव पुन्हा वाढले, भाज्यांचे गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:28 IST

बुलडाणा : कांद्याचे भाव पुन्हा २० ते २५ रुपयांनी वाढल्याचे रविवारी चित्र हाेते. गेल्या आठवड्यात कांद्याचे भाव ३० रुपये ...

बुलडाणा : कांद्याचे भाव पुन्हा २० ते २५ रुपयांनी वाढल्याचे रविवारी चित्र हाेते. गेल्या आठवड्यात कांद्याचे भाव ३० रुपये हाेते. तसेच भाजीपाल्याची आवक कायम असल्याने भाव कमी झाले आहेत. दुसरीकडे फळांची आवक कमी झाल्याने भाव माेठ्या प्रमाणात वाढले आहेत.

बाजारात भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला असून, गत सप्ताहाप्रमाणेच पालेभाज्यांचे भाव स्थिर आहेत. कांदा, बटाट्याचे दरही आता कमी झाले आहेत. आता बहुतांश भाज्यांचे दर कमी झालेले आहेत. फळबाजारात सफरचंद, माेसंबी, संत्रा आदींची आवक माेठ्या प्रमाणात कमी झाल्याने भाव जवळपास दुपटीने वाढले आहेत. किराणा साहित्यामध्ये तेलाचे भाव वाढल्याचे चित्र आहे. गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यातही भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाल्याचे चित्र आहे.

सफरचंद १५० रुपयांवर

गत आठवड्यापासून फळांची आवक घटली आहे. त्यामुळे फळांच्या भावात माेठी वाढ झाली आहे. चांगल्या प्रतीचे सफरचंद १२० ते १५० रुपये प्रत्येक किलाेप्रमाणे विकले जात आहेत. माेसंबीचे भावही माेठ्या प्रमाणात वाढले आहेत. डाळिंब गत आठवड्यात ६० रुपयांप्रमाणे विकले गेले हाेते. या आठवड्यात डाळिंबाचे भाव १५० रुपयांवर गेले आहेत. पपई व संत्र्यांच्या भावातही वाढ झाली आहे.

भाजीपाल्याची आवक वाढलेली असल्याने भाव कमी झाले आहेत. मिरची, वटाणा आदींचे भाव गत आठवड्याच्या तुलनेत कमी झाले आहेत.

- विष्णू सुरडकर, भाजी विक्रेता

गत आठवड्यापासून फळांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे सफरचंद, माेसंबी, डाळिंब, पपईचे भाव वाढले आहेत. येत्या काही दिवसात आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे.

- इरफान बागवान, फळविक्रेता