शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

एकच लक्ष्य, दोन कोटी वृक्ष!

By admin | Updated: June 22, 2016 23:55 IST

चिखली येथील नवभारत युथ फाउंडेशनने दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला.

सुधीर चेके पाटील / चिखली (जि. बुलडाणा) नोकरी, व्यवसायासह इतर जबाबदार्‍या पार पाडूनही सामाजिक कार्याचा वारसा जपता येतो, असा संदेश येथील नवभारत युथ फाउंडेशनने दिला आहे. यातून पावसाळय़ाच्या तोंडावर निसर्ग संवर्धनांतर्गत वृक्ष बिजांच्या वाटपाची त्यांनी मोहीम हाती घेतली आहे. या फाउंडेशनमधील सदस्यांमध्ये कोणी शासकीय अधिकारी, तर कोणी उद्योगामध्ये आहेत. असे असतानाही त्यांनी एकत्रित येत कृषी, ग्रामीण आणि निसर्ग संवर्धनाच्या सेवेचे व्रत फाउंडेशनच्या माध्यमातून अंगीकारले असून, आठवड्यातील किमान एकदिवस सामाजिक उपक्रमांसाठी वाहून घेणार्‍या या तरुणांच्या फाउंडेशनने वृक्ष बिजांच्या वाटपाची मोहीम हाती घेतली आहे. नोकरी व व्यवसायातील अनेक तरुणांची एकदा गप्पांची मैफल रंगली असता सामाजिक कार्याच्या विषयाने अचानक गंभीर वळण घेतले. आपले सामाजिक योगदान किती? हा प्रश्न सर्वांंनाच अंतर्मुख करणारा ठरला. अखेर सर्वांंनी एकत्रित येत आठवड्यातील सुटीचा दिवस सामाजिक कार्यासाठी देण्याचा निश्‍चय केला आणि उद्यास आली ह्यनवभारत युथ फाउंडेशनह्ण. दरम्यान, या फाउंडेशनने कृषी, ग्रामीण आणि निसर्ग संवर्धनाच्या सेवेचे व्रत सामाजिक जाणिवेतून स्वीकारले. त्यात पावसाळय़ाच्या तोंडावर निसर्ग संवर्धनांतर्गत वृक्ष लागवडीला प्रथम प्राधान्य देण्यात आले असून, सलग गेल्या तीन आठवड्यांपासून दर रविवारी वृक्ष बीज वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ह्यएकच लक्ष्य, दोन कोटी वृक्षह्ण अशी प्रतिज्ञा केलेल्या या मंडळातील सदस्यांनी तिसर्‍या रविवारी १९ जून रोजी एक अनोखा उपक्रम राबविला.