शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शेतकऱ्यांसाठी एक रकमी कर्ज मुक्ती याेजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:28 IST

बैठकीत राजेश कुळकर्णी क्षेत्रीय कार्यालय, अकाेला यांनी राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना राज्य शासनाने एकवेळ समझोता याेजना (ओटीएस) घाेषित केली हाेती. ...

बैठकीत राजेश कुळकर्णी क्षेत्रीय कार्यालय, अकाेला यांनी राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना राज्य शासनाने एकवेळ समझोता याेजना (ओटीएस) घाेषित केली हाेती. अशाच प्रकारची एकरकमी समझाेता याेजना भारतीय स्टेट बॅंकेने जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीचा विचार करून भारतीय स्टेट बॅंकेने तडजाेड करून संकटात सापडलेला शेतकरी कर्जमुक्त हाेण्याची एक संधी आहे. सदर याेजनेचा फायदा थकीत खातेदार यासाेबत थकीत असलेले शैक्षणिक, वाहनकर्ज व व्यापारी कर्जदार यांनादेखील या याेजनेचा लाभ घेता येईल. या याेजनेत थकीत व्याजात ९० टक्के, १०० टक्केपर्यंत सूट देण्यात येऊ शकते. ही याेजना मर्यादित कालावधीसाठी आहे. जे शेतकरी थकीत आहे त्यांनी आपल्या शाखेशी संपर्क करावा व कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन यावेळी केले. याप्रसंगी शाखा व्यवस्थापक सुनील शिंदे, रूपेश खंडारे, राहुल चिर्डे, हर्षल वानेरे, अविनाश बारशे, हरिभाऊ सिनकर, किरण उगले, नारायण सिनकर, देवीदास साळवे, पंडित सावळे, संभाजी देशमुख, सुरेश देशमुख, संजय देशमुख, गजानन निकम, बाबुराव हागे, सारंगधर भगत आदींची उपस्थिती हाेती.