शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:40 IST

स्थानिक मातोश्री कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बुलडाणा व मोताळा ...

स्थानिक मातोश्री कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बुलडाणा व मोताळा तालुक्यांत अतिवृष्टीमुळे हे मोठे नुकसान झाले आहे. ५० लाख रुपये खर्च करूनही शेत पूर्ववत होणार नाही, अशी स्थिती आहे. सोबतच नदीचा नाला, नाल्याचा ओढा झाल्यामुळे हे नुकसान होत आहे. पाच टक्क्यांच्या फायद्यासाठी नदीकाठावर शेती करण्यासोबतच विहिरीतील ढिगारा टाकला जात आहे. त्यातून नदीचे पात्र छोटे होऊन नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वखुशीने नद्यांच्या रुंदीकरणासाठी नदीकाठची २० ते ३० फूट जमीन दिल्यास भविष्यातील नुकसान टाळता येईल, असे आवाहन त्यांनी केले. बऱ्याच ठिकाणी काहींनी नदीपात्रातच घर, गोठे बांधले आहे. अशा अतिक्रमित जागेत झालेल्या नुकसानीची भरपाईही कायद्यानुसार देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.

--शासनाने पाच प्रकारचा सर्व्हे करावा.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करताना एकूण पाच प्रकारे सर्व्हे केला जावा. यात चक्रीवादळामुळे पिकांचे झालेले नुकसान, पावसाचे पाणी शेतात तुंबल्यामुळे पिकांचे झालेले नुकसान, नदीकाठची खरडून गेलेली जमीन, बुजलेल्या विहिरी आणि ऑनलाईन सर्व्हेक्षण त्वरित करणे अपेक्षित आहे. त्या संदर्भाने सूचना दिलेल्या असल्याचे ते म्हणाले. अनुषंगिक विषयान्वये शेतकऱ्यांनी जागरूकता दाखविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

--नद्यांचा डीपीआर तयार केला जावा--

नद्या मानवी कृत्यांमुळे आकुंचन पावल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष नकाशावरील नदीची लांबी, रुंदी व त्या संदर्भातील जुन्या नोंदींचा आधार घेत त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. सातत्याने पाच वर्षांत होणाऱ्या नुकसानीमुळे मिळणारी भरपाई पाहता त्याच खर्चात दीर्घकालीन स्वरूपात कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न सुटेल, असे ते म्हणाले.