शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी अमरावतीत बैठक

By admin | Updated: April 28, 2017 00:05 IST

आयुक्तांचे आदेश : माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या आंदोलनाची घेतली दखल

मेहकर : पाणी पुरवठा योजनेवर कोट्यावधी रूपये खर्च होऊनही उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते ह्या पाणी पुरवठ्याच्या योजनांची चौकशी करावी, अन्यथा आयुक्त कार्यालयात बैठा सत्याग्रह करू, असा इशारा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी देताच अमरावतीचे आयुक्तांनी बुलडाणा जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी ३० एप्रिल रोजी अमरावती येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांवर आतापर्यंत कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. तरीही ग्रामीण भागातील नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाणी टंचाईची ही भिषणता लक्षात घेवून माजी मंत्री सुबोध सावजी यांनी अमरावतीच्या आयुक्तांना पत्र लिहून काही प्रश्न उपस्थीत केले होते. जर पाणी टंचाईवर शासन एवढा खर्च करीत असले तरी ज्या गावात पाणीपुरवठा योजनेवर ५० लक्ष खर्च झाले त्यागावात किमान ८ दिवसातून १ दिवस दोन तास पाणी पाणी पुरवठा व्हावा, तसेच ज्या गावात १ कोटी रुपये खर्च झाला त्या गावात दर दुसऱ्या दिवशी किमान आर्धा तास दोन वेळेला पाणी मिळावे, असे न झाल्यास ज्या यंत्रणेकडून, ठेकेदाराकडून पाणी पुरवठा योजनेवर खर्च झाला त्या सर्वांवर एफआयआर दाखल करुन शासनाची फसवेगिरी व भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करून संबंधितांवर कार्यवाही न झाल्यास १० मे पासून १५ मे पर्यंत अमरावतीचे आयुक्त यांच्या दालनात बैठा सत्याग्रह करण्यात येईल, असा ईशारा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी दिला होता. सुबोध सावजी यांच्या या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेवून ३० एप्रिल रोजी आयुक्तांनी बुलडाणा जिल्ह्यातील पाणी टंचाईवर विशेष बैठक बोलावली आहे.