शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

विकासासाठी एकोपा टिकवून ठेवावा : बुधवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कृषिप्रधान देश असलेल्या भारतात खेड्यांना विशेष महत्त्व आहे. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विकासात ग्रामीण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : कृषिप्रधान देश असलेल्या भारतात खेड्यांना विशेष महत्त्व आहे. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विकासात ग्रामीण भागाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे गावच्या भल्यासाठी मतभेद असले तरी मनभेद न होऊ देता एकोपा कायम ठेवा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी केले.

मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमधील मौजे पाडळी, जनुना, मढ, गुम्मी, तराडखेड, मासरूळ, कुलमखेड, सातगाव, डोमरुळ, धामणगाव व वरुड येथे त्यांनी भेट दिली.

ग्रामविकासासाठी मी सदैव तुमच्या सोबत असून सामाजिक, विधायक कार्यात सक्रियता कायम राखूया, असे सांगितले. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांनी देखील नव्या संकल्पना सांगितल्या. गावाच्या विकासाच्या बाबतीत चर्चादेखील पार पडली. चांगल्या संकल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही, असेही आश्वासन याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिले. यावेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर, उप तालुका प्रमुख विजय इतवारे व उप तालुका प्रमुख अमोल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सोबत उपरोक्त गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो:

-----------