शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
2
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
3
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
4
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
5
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
6
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
7
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
8
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
9
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
10
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
11
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
12
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
13
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
14
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
15
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
17
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
18
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
19
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
20
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

"महाबीज"चे सोयाबीन उगवलेच नाही!

By admin | Updated: July 14, 2017 19:49 IST

दोषींवर कारवाई व्हावी - जालिंधर बुधवत

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : भावमंदीचा मारा सहन केलेल्या शेतकऱ्यांनी कशाबशा पेरण्या केल्या. हक्काच सोयाबीन पीक घेवून पुन्हा संकटाचा सामना करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. मात्र बीज महामंडळाकडून बियाणे घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून हे बियाणे उगवलेच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यासंबंधी दोषींवर चौकशी करुन कारवाई व्हावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.याबाबत शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शेतकरी आधीच संकटात सापडलेला असताना आधार म्हणून शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला, असे असताना शासनाच्याच महाबीज महामंडळाकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेले सोयाबीन बियाणे खराब निघाले. ज्या शेतकऱ्यांनी या बियाण्यांची पेरणी केली त्यातील बहुतांश शेतात बियाणे उगवलेच नाही. बुलडाणा तालुक्यातील सोयगाव, मासरुळ सह जिल्ह्यातील अनेक भागाात अशी उदाहरणे समोर आली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी होवून दोषींवर कारवाई व्हावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आ.डॉ.शशिकांत खेडेकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, संजय गायकवाड, ऋषिकेश जाधव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सिंधुताई खेडेकर, किसान सेना उप जि.प्र.लखन गाडेकर, नगरपालिका उपाध्यक्ष विजय जायभाये, पं.स.सदस्य दिलीप सिनकर, राजु पवार, माजी जि.प.विरोधी पक्षनेता अशोक इंगळे, माजी पं.स.सदस्य सुधाकर आघाव, राजु मुळे, गजानन दादा मुठ्ठे, विजय इतवारे, गजानन टेकाळे, माणिकराव सावळे, प्रभाकर काळवाघे, शरद टेकाळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.