शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अण्णाभाऊ साठे नगरात नवीन पाईपलाईन टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मेहकर : शहरातील अण्णाभाऊ साठे नगरातील पाणी पुरवठ्याच्या समस्या वाढल्या आहेत. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी रयत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मेहकर : शहरातील अण्णाभाऊ साठे नगरातील पाणी पुरवठ्याच्या समस्या वाढल्या आहेत. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संदीप गवई यांच्या नेतृत्वात मेहकर नगर परिषदेला निवेदन दिले.

मेहकर येथील प्रभाग क्रमांक सातमध्ये पिण्याचे पाणी येणारी पाईपलाईन ही नाल्यामधून टाकलेली आहे. या परिसरातील सांडपाणीसुद्धा याच नाल्यामधून जाते. त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी अशुद्ध पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रभागात नवीन पाईपलाईन टाकून येथील नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी ॲड. संदीप गवई यांनी नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची दखल घेऊन समस्या तत्काळ मार्गी लावू, असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले आहे. यावेळी रयत क्रांती संघटना जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संदीप गवई, सुरेश दाभाडे, रमेश मानवतकर, कुणाल कटारे, सपना दाभाडे, राज कटारे, संजय मुरकुट, लताबाई मानवतकर, दीपक घुगे, शोभा गाडेकर, तुषार कटारे, शिवा मानवतकर, सत्यवान मानवतकर, लिंबाजी कटारे, अहमद कुरेशी, किशोर वानखेडे, शेख समीर, राज देशमुख, दीपक गवई, आदी नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.