शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

स्वातंत्र्यपूर्व काळापासून बससुविधेपासून वंचित असलेले गाव ‘खामखेड’

By admin | Updated: April 26, 2017 14:10 IST

तालुक्यातील खामखेडया गावात अद्यापपर्यंत राज्य परिवहन महामंडळाची बस पोहचलेली नाही.

चिखली : भारताला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे उलटूनही तालुक्यातील खामखेडया गावात अद्यापपर्यंत राज्य परिवहन महामंडळाची बस पोहचलेली नाही.त्यामुळे या गावात तातडीने नियमित बसफेरी सुरू करण्यात यावी, अशी मागणीजिल्हा काँग्रेस सेवादलाचे संघटक रविंद्र डाळीमकर यांनी केली आहे.याबाबत चिखली आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,तालुक्यातील खामखेड हे सुमारे २ हजार लोकवस्तीची गाव असून या गावातआजपर्यंत केवळ मतदानाच्या पेट्या नेण्याव्यतिरिक्त बस कधी फिरकलेली नाही.त्यामुळे दळणवळणासाठी मोठी कसरत करावी लागते. तसेच बसफेरी अभावी शाळकरीमुलांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्यासाठी तसेच रूग्ण व वृध्दांनाअतिरिक्त भूर्दंड सोसावा लागतो. आजरोजी खामखेड व कव्हळा येथील सुमारे १५०ते २०० विद्यार्थी शिक्षणासाठी नियमितपणे चिखली येथे ये-जा करतात. तसेचखामखेड गावासाठी ग्रामपंचायत कार्यालय करणखेड येथे असून खामखेड ते करणखेडअंतर ७ किमीचे असल्याने बससुविधेअभावी खासगी प्रवासी वाहतुकीचा आधारघ्यावा लागतो व यामुळे आर्थिक भूर्दंड सोसावा लागत असून सद्यस्थितीतकव्हळा फाटा ते खामखेड रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेले असल्यानेरस्त्याची समस्या राहली नाही. याची दखल घेत ग्रामस्थांच्या सुविधेसाठीखामखेड, गोंधनखेड, कव्हळा अशी नियमितपणे बसफेरी सुरू करण्यात यावी, अशीमागणी रविंद्र डाळीमकर यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)