शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यपूर्व काळापासून बससुविधेपासून वंचित असलेले गाव ‘खामखेड’

By admin | Updated: April 26, 2017 14:10 IST

तालुक्यातील खामखेडया गावात अद्यापपर्यंत राज्य परिवहन महामंडळाची बस पोहचलेली नाही.

चिखली : भारताला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे उलटूनही तालुक्यातील खामखेडया गावात अद्यापपर्यंत राज्य परिवहन महामंडळाची बस पोहचलेली नाही.त्यामुळे या गावात तातडीने नियमित बसफेरी सुरू करण्यात यावी, अशी मागणीजिल्हा काँग्रेस सेवादलाचे संघटक रविंद्र डाळीमकर यांनी केली आहे.याबाबत चिखली आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,तालुक्यातील खामखेड हे सुमारे २ हजार लोकवस्तीची गाव असून या गावातआजपर्यंत केवळ मतदानाच्या पेट्या नेण्याव्यतिरिक्त बस कधी फिरकलेली नाही.त्यामुळे दळणवळणासाठी मोठी कसरत करावी लागते. तसेच बसफेरी अभावी शाळकरीमुलांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्यासाठी तसेच रूग्ण व वृध्दांनाअतिरिक्त भूर्दंड सोसावा लागतो. आजरोजी खामखेड व कव्हळा येथील सुमारे १५०ते २०० विद्यार्थी शिक्षणासाठी नियमितपणे चिखली येथे ये-जा करतात. तसेचखामखेड गावासाठी ग्रामपंचायत कार्यालय करणखेड येथे असून खामखेड ते करणखेडअंतर ७ किमीचे असल्याने बससुविधेअभावी खासगी प्रवासी वाहतुकीचा आधारघ्यावा लागतो व यामुळे आर्थिक भूर्दंड सोसावा लागत असून सद्यस्थितीतकव्हळा फाटा ते खामखेड रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेले असल्यानेरस्त्याची समस्या राहली नाही. याची दखल घेत ग्रामस्थांच्या सुविधेसाठीखामखेड, गोंधनखेड, कव्हळा अशी नियमितपणे बसफेरी सुरू करण्यात यावी, अशीमागणी रविंद्र डाळीमकर यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)