शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

खरीप हंगामावर काेराेनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:37 IST

गतवर्षी खरीप हंगामामध्ये सुरुवातीला पेरलेले बियाणे उगवले नाही, दुबार तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाताताेंडाशी ...

गतवर्षी खरीप हंगामामध्ये सुरुवातीला पेरलेले बियाणे उगवले नाही, दुबार तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाताताेंडाशी आलेला घास हिरावला गेला. यातून कसाबसा तग धरत अनेक लोकांनी आपल्या शेतामध्ये टरबूज, खरबूज भाजीपाल्याची पिके लागवड करून उसनवारी उधारीवर घेऊन मोठा खर्च केला. काेराेनाची दुसरी लाट आल्यामुळे शासनाला संपूर्ण संचारबंदी लागू करावी लागली. सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने मशागतीची कामे रखडली आहेत. शेती मशागतीसाठी लागणारा खर्च दुप्पट झाला आहे. बियाण्याच्या किमती तीन पट झाल्या. खतांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे, शेतकरी संकटात सापडले आहेत. कृषी विभागाने घरचेच बियाणे वापरण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांचे साेयाबीन पावसामुळे खराब झाले हाेते. त्यामुळे, अनेकांकडे साेयाबीनच नसल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील साेयाबीन उगवलेच नव्हते. त्यामुळे, अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. यावर्षी गेल्या वर्षीचेच बियाणे विकण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने लक्ष द्यावे.

शेख आरीफ शेख सत्तार, शेतकरी