शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

केवळ गणनाच! संरक्षणाचे काय?

By admin | Updated: May 4, 2015 01:13 IST

ज्ञानगंगा अभयारण्यात आज वन्यजीव प्रगणना.

सिद्धार्थ आराख / बुलडाणा : दरवर्षी मे महिन्यात येणार्‍या बुद्ध पौर्णिमेला अभयारण्यातील वन्यप्राण्यांची गणना होते. यावर्षी वनविभागाकडून सोमवारी ही गणना होत आहे.; मात्र अभयारण्यातील वन्यजिवांची गणना चालेल का, त्यांच्या संरक्षणाचे काय, असा प्रश्न वनजीवप्रेमींना पडला आहे. बुलडाणा शहरापासून १२ कि.मी., तर खामगावपासून २५ कि.मी. अंतरावर अजिंठा पर्वतरांगेत २0५ चौ. कि.मी. क्षेत्रावर ज्ञानगंगा अभयारण्य विस्तारलेले आहे. येथे रानडुक्कर, अस्वल, तडस, बिबट, कोल्हे, लांडगा, रोही, ससा, मोर यांचा अधिवास येथे आहे. साग, अंजन, सालई खैर यांसह विविध दुर्मीळ वनस्पती येथे आढळतात. समृद्ध जैवविविधता हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे. तथापि, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, नागरीकरण व वाढलेली वाहने यामुळे वन्यजिवांना धोका निर्माण झाला आहे. ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणार्‍या रस्त्यावर जड वाहनांमुळे अपघात होऊन वन्य प्राण्यांच्या अधिवास व जिवास धोका निर्माण झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी व यावर्षी जानेवारी महिन्यात गर्भवती बिबट मादी ठार झाल्याच्या घटना ताज्याच आहे.