शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेत २९ गावांचा समावेश

By admin | Updated: May 5, 2015 00:10 IST

सिंदखेडराजा तालुक्यातील २९ गावांचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश; तीन दिवसांत ३५ हजार ब्रास काढला गाळ.

सिंदखेडराजा : तालुक्यातील २९ गावांचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश असून, साखरखेर्डा येथील गायखेडी तलावातील गाळ काढण्यापासून या योजनेस प्रारंभ झाला. गेल्या तीन दिवसांत ३५ हजार बरास गाळ काढण्यात आला आहे.दरवर्षी पाण्याची भीषण टंचाई, वातावरणातील बदल हे पाहता जलयुक्त शिवार योजना राबविण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे जमिनीची धूप थांबून जलसाठा वाढवण्यास मदत होईल, असे प्रशासनाचे मत आहे. शेतकर्‍यांनी शेतीची सुपीकता वाढविण्यासाठी तलावातील गाळ शेतात टाकावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनी उपविभागीय अधिकारी सचिन कल्हाळ, तहसीलदार संतोष कणसे यांनी गायखेडी तलाव येथे जाऊन कामाची पाहणी केली. जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी गेल्या दोन वर्षांपासून पाणंद रस्ते, नाला खोलीकरण, तलावातील गाळ काढणे ही मोहीम लोकसहभागातून हाती घेतली. तिचे महत्त्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले आणि त्यानुसार प्रत्येक गावपातळीवर कृषी अधिकारी, कृषी साहाय्यक, तलाठी यांनी जलयुक्त शिवार योजनेची माहिती शेतकर्‍यांना दिली. गायखेडी तलावातून हरिभाऊ जैवळ, डॉ.जावेद आलम तसेच गोविंद रामानंद प्रल्हाद महाराज संस्थान आदींनी या योजनेला सहकार्य करुन गाळ काढण्याला मदत केली.