शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

लॉकडाऊनमध्ये महागाईचा भडका, सर्वसामान्य त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:26 IST

काेराेनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने विविध निर्बंध लादले आहेत़ त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची पिळवणूक सुरू झाली ...

काेराेनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने विविध निर्बंध लादले आहेत़ त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची पिळवणूक सुरू झाली आहे़ शेतकऱ्यांना आपला भाजीपाला बाजार बंद झाल्याने विकता येत नसल्याचे चित्र आहे़ दुसरबीड परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये उन्हाळी भाजीपाल्याची लागवड केली़ मात्र, ते विकण्याकरिता कोराेना महामारीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत़ भाजीपाल्याची योग्य वेळेमध्ये विक्री न झाल्यास त्याची नासाडी होत आहे तसेच सर्वसामान्यांना आपल्या दैनंदिन गरजा भागविण्याकरिता लागणारा किराणा महाग झाला आहे़ त्याचप्रमाणे लॉकडाऊन काळामध्ये शेतीकरिता लागणारे साहित्य त्याचप्रमाणे बांधकाम व्यावसायिकांमध्ये सिमेंट, लोखंड, विटांचे भाव भरमसाठ वाढले़ त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहेत़ अनेक लोकांना पावसाचे दिवस जवळ येत असल्यामुळे आपली कच्ची घरे दुरूस्त करण्याकरिता लोखंडी पत्रे, सिमेंट, दरवाजे विकत घ्यावे लागतात परंतु संचारबंदी लागू असल्यामुळे सर्वसामान्यांना या वस्तू घेणे कठीण होऊन बसले़ त्याचप्रमाणे अव्वाच्या सव्वा भाव घेऊन या वस्तू खरेदी करावा लागत आहे़ पेरणी हंगामाचे दिवस समोर येत असून शेतीची कामे शेतकऱ्यांना करावी लागतात परंतु त्याला लागणारे साहित्य महाग झाल्यामुळे अडचणीत वाढ झाली आहे़ एका बाजूला काेराेना महामारीचे संकट उभे असताना वाढत्या महागाईने सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले आहेत़