शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
2
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
3
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
4
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
5
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
6
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
7
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
8
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
9
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
10
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
11
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
12
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
13
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
14
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
15
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
17
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
18
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
19
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
20
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

पुलाचे बांधकाम करुन अतिक्रमण न काढल्यास आंदोलन

By admin | Updated: July 14, 2017 19:45 IST

प्रहार संघटनेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बाणगंगा नदीवरील पुलाचे, राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरु करण्यात यावे तसेच धाड येथील अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावे, अशी मागणी प्रहार संघटनेकरून येत्या सात दिवसांमध्ये उपरोक्त समस्या मार्गी न लावल्यास आंदोलन छेडण्याचाही इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.याबाबत कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नुमद आहे की, धाड येथील बाणगंगा नदीच्या पात्रावर सिमेंटचे मोठे-मोठे पाईप टाकून पुल बांधण्यात आलेला आहे. सदर पुल हा नागरी वस्तीसाठी अत्यंत धोकादायक ठरत असून पाईपधून पाणी वाहून जात नसल्याने पुराचे पाणी गावात शिरत आहे. धाड हे गाव बुलडाणा ते औरंगाबाद जाणाऱ्या राज्यमहामार्गावर वसलेले असून या मार्गाचे महत्व व मोठ्या प्रमाणावरील वाहनांच्या ये-जामुळे या मार्गाला राष्ट्रीय महामागार्चा दर्जा देण्यात आला आहे. तसेच रस्ता बांधकामासाठी करोडो रुपयांचा निधीदेखील देण्यात आला आहे. मात्र सदर रस्त्याच्या बांधकामास अद्यापपर्यंत सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे अरुंद असलेल्या या मार्गावर रस्ता अपघातांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. तसेच मौलाना आझाद चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हॉटेल निराळा व बुलडाणा अर्बन बँक दरम्यान अनेक व्यावसायीकांनी आपले दुकाने थेट रस्त्यापर्यंत थाटली आहेत. आधिच अरुंद असलेल्या रस्त्यापर्यंत अतिक्रमण आल्याने वाहनधारकांना वाहने चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नव्हे दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. धाड हे गाव शासन दरबारी अतिसंवेदशील म्हणून गणल्या जाते. छोट्या-मोठ्या कारणांवरुन या ठिकाणी बऱ्याचवेळा जातीय तणाव निर्माण झाले आहेत. वाढलेल्या अतिक्रमणामुळे रहदारी दरम्यान एखाद वाहनाचा धक्का लागून वाद निर्माण होऊन मोठा तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा बाजूस आपल्या हद्दित करण्यात आलेले अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली असून मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.