शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

दूषित पाणीपुरवठ्यामुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:36 IST

नागरिकांना दूषित पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत आहे. त्यामधून अनेक प्रकारचे आजार शहरांमध्ये पसरत आहेत. खारे पाणी पाजून नागरिकांच्या ...

नागरिकांना दूषित पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत आहे. त्यामधून अनेक प्रकारचे आजार शहरांमध्ये पसरत आहेत. खारे पाणी पाजून नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याचा आरोप होत आहे. नागरिकांकडून सर्व प्रकारचे कर वसूल केले जातात. मात्र, त्यांना त्या प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाहीत. एकीकडे कोरोना संसर्गाच्या आजारामुळे नागरिक त्रस्त आहेत. तर, दुसरीकडे अशुद्ध पाणीपुरवठा करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडत आहे. शहरवासीयांना शुद्ध पाणी मिळाले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनेे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेे आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष सुनील घाटे, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत धाबे, सुनील कोल्हे, डॉ. शरद काळे, सुधाकर सुरळकर, अब्दुल्ला पठाण, संदीप वानखडे, महेश ढोण सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.