शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

विविध विषयांवर गाजली जांभाेराची ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST

सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच कोंडिबा खरात होते. ग्रामसभेच्या सुरुवातीला माजी सरपंच व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रमेशराव जनार्दन खरात यांची ...

सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच कोंडिबा खरात होते. ग्रामसभेच्या सुरुवातीला माजी सरपंच व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रमेशराव जनार्दन खरात यांची खरेदी-विक्री संस्था सिंदखेडराजाच्या मुख्य प्रशासकपदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा व श्री शिवाजी हायस्कूलचे शिक्षक बी.डी.खरात व सरपंच कोंडिबा खरात यांनी सत्कार केला. तसेच याच ग्रामसभेत गावातील प्रतिष्ठित नागरिक परशुराम खरात(महाराज) आणि मधुकर राठोड यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर ग्रामसभेला सुरुवात करण्यात आली. तर प्रथम ग्रामपंचायतीचे सचिव मेहेत्रे यांनी ग्रामसभेमधील मुद्दे वाचून दाखविले. त्यानंतर ग्रामसभेत गदारोळ झाल्याने ग्रामसभा तहकूब करण्यात आली असून, १७ सप्टेंबर रोजी पुन्हा ग्रामसभा घेण्यात येईल असे सरपंच कोंडिबा खरात यांनी ग्रामस्थांना सांगितले आहे. या ग्रामसभेला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर ग्रामसभेला तलाठी कटारे, पोलीस पाटील जितेंद्र जैवळ, मुख्याध्यापक राम जैवळ, ग्रामपंचायतीचे सचिव मेहेत्रे, सदस्य प्रकाशराव खरात, संदीप खरात, आकाश तौर, सर्व ग्रामपंचायतीचे कर्मचारी व सदस्य हजर होते.