शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा

By admin | Updated: May 5, 2017 00:07 IST

मस्सा : सततच्या पाणीटंचाईला कंटाळलेल्या मस्सा खंडेश्वरी ग्रामस्थांनी गुरूवारी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला़

मस्सा : सततच्या पाणीटंचाईला कंटाळलेल्या मस्सा खंडेश्वरी ग्रामस्थांनी गुरूवारी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला़ ग्रामपंचायतच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांना धारेवर धरून सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी यावेळी लावून धरली होती़कळंब तालुक्यातील मस्सा (खं) या गावची जवळपास १० हजार लोकसंख्या आहे़ गावाला गेल्या १५ वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे आज सकाळी १० वाजता येथील महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. त्यामुळे ग्रामपंचायतसमोर २०० ते ३०० लोकांचा जमाव जमला होता. यावेळी आंदोलन करणाऱ्या महिलाांसह ग्रामस्थांची सरपंच, उपसरपंच समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते़ उपस्थितांनी ‘पाणी द्या’ अशी मागणी लावून धरत ग्रामविकास अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना घेराव घालून धारेवर धरले होते़ गावातील भारत निर्माण योजना व्यवस्थित न राबविल्याने गावातील पाणीप्रश्न कायम आहे़ पाण्यासाठी होणाऱ्या भटकंतीला कंटाळलेल्या महिलांसह ग्रामस्थांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढला़ यावेळी दीपक ताटे यांनी गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले़ त्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली़