शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचार ताेफा थंडावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:28 IST

बुलडाणा : जिल्ह्यात ५२७ ग्रामपंचायतींची निवडणूक हाेत असून, २९ ग्रामपंचायती अविराेध झाल्याने ४९८ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान हाेणार आहे. १५ ...

बुलडाणा : जिल्ह्यात ५२७ ग्रामपंचायतींची निवडणूक हाेत असून, २९ ग्रामपंचायती अविराेध झाल्याने ४९८ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान हाेणार आहे. १५ जानेवारी राेजी मतदान हाेणार असून, १३ जानेवारी राेजी प्रचार ताेफा थंडावल्या आहेत. मतदानाच्या एक दिवस आधी उमेदवार गुप्त बैठका घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहेत. प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी झाली असून, १४ जानेवारी राेजी निवडणुकीच्या साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने निवडणूक हाेत आहे. ३ हजार १६८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर १० हजार १७५ उमेदवार रिंगणात राहिले हाेते. त्यापैकी ८८५ सदस्य अविराेध झाले आहेत. एकूण ९ हजार २९० उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात आहेत. १ हजार ७७१ प्रभागातून ४ हजार ८०५ जागांसाठी निवडणूक हाेत आहे. जिल्ह्यात १७९५ मतदान केंद्र राहणार आहेत. तसेच ११० झाेन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराची मुदत १३ जानेवारी राेजी संपली आहे. त्यामुळे, आता शेवटच्या दिवशी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून हाेणार आहे. उमेदवारी अर्जच न आल्याने २९ जागा रिक्त राहणार आहेत. यामध्ये चिखली तालुक्यातील ५, मेहकर तालुक्यातील एक, खामगाव तालुक्यातील ३, जळगाव जामाेद तालुक्यातील ९, संग्रामपूर आणि मलकापूर तालुक्यातील प्रत्येकी एक, नांदुरा तालुक्यातील ३ आणि माेताळा तालुक्यातील सहा जागांचा समावेश आहे.

१ हजार ७९५ मतदान केंद्र

जिल्ह्यात १ हजार ७९५ मतदान केंद्र राहणार आहेत. यामध्ये बुलडाणा तालुक्यात २२१, चिखली तालुक्यात १९७, देऊळगाव राजा तालुक्यात ७७, सिंदखेड राजा तालुक्यात १३७, मेहकर तालुक्यात ५१, लाेणार तालुक्यात १४२, खामगाव तालुक्यात २४२, शेगाव ११५, जळगाव जामाेद ९८, संग्रामपूर १०१, मलकापूर १०३, नांदुरा १६५ आणि माेताळा तालुक्यातील १४६ मतदान केंद्रांचा समावेश आहे.

एका बुथवर राहणार पाच कर्मचारी

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एका बुथवर पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये एक केंद्राध्यक्ष व इतर तीन कर्मचाऱ्यांसह एक पाेलीस राहणार आहे. जिल्ह्यात तीन हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची निवडणुकीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.