शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

जिल्ह्यात कोरोनाचे चार बळी, ६९० जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:35 IST

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ९५, दहीद ४, गोंधनखेड २, पाडळी २, धाड ८, अंबोडा २, गिरडा ३, शिरपूर २, ...

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ९५, दहीद ४, गोंधनखेड २, पाडळी २, धाड ८, अंबोडा २, गिरडा ३, शिरपूर २, चिखली ५७, टाकरखेड हेलगा २, उंद्री ४, भालगाव ३, सोमठाणा २, कोनड ३, खैरव २, इसरूळ २, किन्ही नाईक २, काटोडा ३, बोरगाव काकडे ३, शेलसूर २, खंडाळा ३, ढासाळवाडी ३, मलगी ९, नायगाव २, पांढरदेव २, दे. घुबे २, मेहकर १०, दौलत गव्हाण २, हिवरा आश्रम २, जानेफळ २, जळगाव जामोद ६, नांदुरा २७, महाळुंगी २, आलमपूर २, नारखेड २, वडनेर ९, टाकळी २, शेलगाव बाजार २, किन्होळा ६, पिं. देवी २, बोराखेडी ७, मोताळा २३, शेगाव ७४, जलंब २, खामगाव ५५, लाखनवाडा ६, पिंप्री देशमुख १, आवार २, चिंचपूर ७, आंबेटाकळी २, मलकापूर १९, नरवेल ३, लासुरा ६, कुंड बु. २०, लोणवडी ४, भोसा २, रताळी ६, साखरखेर्डा ४, वसंत नगर ७, सावखेड तेजन २, दे. राजा २५, दे. मही ३, सिनगाव जहा १०, लोणार ८, जळगाव जिल्ह्यातील हरणखेड येथील एक, अकोला जिल्ह्यातील कसुरा, माळेगाव, काजीखेड येथील प्रत्येकी एक जण कोरोना बाधितांचा यात समावेश आहे.

दरम्यान खामगाव तालुक्यातील गोंधनापूर येथील ६५ वर्षीय व्यक्ती, शेगाव तालुक्यातील लासुरा येथील ८५ वर्षीय व्यक्ती, चिखली शहरातील सुभाषनगरमधील ५८ वर्षीय व्यक्ती, मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील ८५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान बुधवारी ३०४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

--१,६७,२५८ जणांचे अहवाल निगेटिव्ह--

आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या १ लाख ६७ हजार २५८ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. २२ हजार ६८३ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता २६ हजार ९२० झाली आहे. त्यापैकी ४०११ सक्रिय रुग्ण असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात २२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

--सरासरी चाचण्या वाढल्या--

जिल्ह्यात कोरोनाच्या सरासरी चाचण्या वाढल्या आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचेही प्रमाण वाढले आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसत असले तरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा १३ टक्क्यांवर स्थिरावला आहे. तो दहा टक्क्यांच्या खाली आणावयाचा आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या २२६ जणांमध्ये वयोवृद्धींची तथा दुर्धर आजार असणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे घरातील वृद्धांची सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.