शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

अखेर मेहकर बायपासवरुन धावली वाहने

By admin | Updated: May 28, 2014 00:37 IST

कित्येक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर २७ मे रोजी बायपासवरुन वाहनी धावली; मेहकरवासियांनी घेतला सुटकेचा निश्‍वास.

मेहकर : शहरातील रस्त्यांवर तासन -तास खोळंबलेल्या रहदारीला मार्गदेण्यासाठी गत तीन वर्षापुर्वी बायपासचे काम सुरू करण्यात आले होते. ते काम पूर्ण होऊन शिवसेनेने घेतलेल्या पुढाकाराने मंगळवारला नागरिकांच्या सेवेत एका छोटीखानी कार्यक्रमाने बायपास सुरु करण्यात आला. कित्येक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर २७ मे रोजी या बायपासवरुन अखेर वाहनी धावली. त्यामुळे शहरवासियांनी शहरातील वाहतुकीपासून सुटकेचा निश्‍वास घेतला. औरंगाबाद नागपूर जाणारे सर्व वाहने शहरातुनच जात असल्याने वाहतूकीचा प्रश्न गंभीर रुप धारण करत होते. शहरातुन जाणार्‍या अवजड वाहणासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था म्हणुन शासनाच्यावतीने बायपासचे काम के.टी. कंस्ट्रक्शन इंदोर यांच्याकडे २0११ मध्ये सोपविण्यात आले होते. शासन करारानुसार के.टी.कंस्ट्रक्शनने वेळेच्या आत म्हणजे १७ जानेवारी २0१३ मध्येच बायपासचे काम पुर्ण केले. बायपासवरील रस्त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर पुलाच्या कामाला सुरूवात करण्यात आली. मात्र, काही तांत्रीक अडचणींमुळे तब्बल आठ महिने पुलाचे काम बंद राहिले. शिवसेनेच्यावतीने अनेक वेळ रास्तारोकोसह विविध आंदोलनेही करण्यात आले होते. आज सकाळी नागरिकांच्या सेवेत बायपास खुला झाला.