शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

शेतक-यांचा जीव टांगणीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 23:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : गत तीन आठवड्यांपासून पावसाने पुन्हा एकदा दडी मारल्याने शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाची प्रचंड अनियमितता दिसून येत असून, गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत फक्त दोन-तृतीयांश टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकºयांवर अस्मानी संकटाचे सावट दिसून येत आहे.यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा लहरीपणा सुरू आहे. जूनच्या ...

ठळक मुद्देगत तीन आठवड्यांपासून पावसाची दडीगतवर्षीच्या तुलनेत फक्त दोन-तृतीयांश पाऊसगतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत फक्त दोन-तृतीयांश टक्केच पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : गत तीन आठवड्यांपासून पावसाने पुन्हा एकदा दडी मारल्याने शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाची प्रचंड अनियमितता दिसून येत असून, गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत फक्त दोन-तृतीयांश टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकºयांवर अस्मानी संकटाचे सावट दिसून येत आहे.यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा लहरीपणा सुरू आहे. जूनच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांनी पेरणीची घाई केली; परंतु यानंतर पाऊस बरेच दिवस गायब झाला. त्यामुळे अनेक शेतकºयांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांच्या रखडलेल्या पेरण्या पूर्ण झाल्या. पण, यानंतरही पावसाची अनियमितता सुरूच आहे. जुलै महिन्यात सुरुवातीला बºयापैकी हजेरी लावणाºया पावसाने नंतर मात्र पुन्हा एकदा दडी मारली. जवळपास तीन आठवड्यांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. त्यामुळे अनेक तालुक्यात पिके आॅक्सिजनवर असून, शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे. शेतकरी चातकाप्रमाणे डोळ्यात प्राण आणून पावसाची वाट पाहत आहेत.चालू आठवड्यात पाऊस आला तरच पिकांची स्थिती चांगली सुधारेल; अन्यथा पिकांना फटका बसणार आहे. पावसाच्या आकडेवारीचा तुलनात्मकदृष्ट्या विचार केला असता, यावर्षी आतापर्यंत झालेला पाऊस गतवर्षीच्या तुलनेत फक्त दोन- तृतीयांश असून, एक- तृतीयांश पाऊस गतवर्षीपेक्षा कमी आहे. घाटाखालील सर्वच तालुक्यात जवळपास अशीच स्थिती आहे.