शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शेतक-यांनी केला पेरणी यंत्रात बदल

By admin | Updated: June 22, 2016 23:53 IST

कृषी विभागाचा उपक्रमार्तंगत बियाण्यांची बचत करून उत्पादनात वाढ करण्याचा शेतक-यांनी संकल्प केला आहे.

लोणार (जि. बुलडाणा): दरवर्षी पारंपरिक पद्धतीने सोयाबीनची पेरणी केल्यानंतरही उत्पन्नात होणारी घट लक्षात घेता शेतकर्‍यांनी यंदा आपल्या पेरणी यंत्रात बदल केल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरीवर्ग आता आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर भर देत आहे. त्यामुळेच बीबीएफ यंत्राने पेरणी केल्यास २0 टक्के बियाण्य़ांची बचत होऊन १५ ते २0 टक्क्यांपर्यंंत उत्पादनात वाढ होणार असल्याचा संकल्प तालुका कृषी विभागाने घेतला आहे. पारंपरिक पेरणी पद्धतीला कलाटणी देत, नवीन संकल्पानुसार तालुका कृषी अधिकारी जी.एल.तरटे, मंडळ कृषी अधिकारी सतीश दांडगे, जितेंद्र सानप यांनी जांबूल येथील शेतकरी राजू पडोळ यांच्या शेतात बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने सुरू असलेल्या पेरणीची पाहणी केली. दोन दिवसात झालेल्या पेरणीयुक्त पावसामुळे तालुक्यात पेरण्यांनी जोर धरला असून, कृषी विभागाकडून गतवर्षी १३ तर यंदा २७ शेतकर्‍यांना ८५ टक्के अनुदानावर बीबीएफ पेरणी यंत्राचे वाटप करण्यात आले. बाजारात या पेरणी यंत्राची किंमत ४८ हजार रुपये असून, कृषी विभागाकडून अल्प भूधारक शेतकर्‍यांना ४ हजार ३४८. तर बहुभूधारक शेतकर्‍यांना १३ हजार रुपये शेतकरी हिस्सा घेऊन बीबीएफ यंत्राचे वितरण केले आहे. दोन दिवसात झालेल्या ७५ मिमी पावसानंतर सोयाबीन पेरणी रुंदसरी वरंबा पद्धतीने करता येत असल्याने बियाण्यांची बचत होते. अतवृष्टी झाल्यानंतर जास्तीचे पाणी सरींमधून वाहून जाते. तर कमी प्रमाणात पाऊस झाल्यास पावसाचे पाणी जमिनीत जिरते. यामुळे पेरणीनंतर १0 ते १५ दिवस पावसाचा खंड पडला तरीही पीक तग धरुन राहते.