शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

खामगाव, जालना रल्वे मार्गाच्या अपेक्षा वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:35 IST

ब्रिटिश काळात मंजूर झालेल्या विदर्भ, मराठवाडा या दोन विभागांना जोडणारा १५५ किलोमीटर लांबीचा खामगाव, जालना रेल्वेमार्गाचा प्रश्न प्रशासनाच्या उदासीन ...

ब्रिटिश काळात मंजूर झालेल्या विदर्भ, मराठवाडा या दोन विभागांना जोडणारा १५५ किलोमीटर लांबीचा खामगाव, जालना रेल्वेमार्गाचा प्रश्न प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रलंबित पडला आहे. हा रेल्वेमार्ग सुरू व्हावा, यासाठी उन्द्री येथील सामाजिक कार्यकर्ते शंकरराव पाटील यांनी लढा उभारला. त्यासाठी संघर्ष समिती स्थापन केली होती. नंतरच्या काळात मात्र ही बाब गांभीर्याने न घेतल्याने हा मार्ग दुर्लक्षित झाला. रेल्वे खात्याची जबाबदारी ममता बॅनर्जी यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यावर ममता दाखवत या मार्गाची सर्वेक्षण करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली. परंतु त्यानंतर त्यांनी रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि सर्वेक्षणाची घोषणा ही घोषणा पुरतीच ठरली. खामगाव-जालना रेल्वे मार्गाची संपूर्ण माहिती असणारे केंद्रात आता रावसाहेब दानवे यांना रेल्वेमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात पल्लवित झाल्या आहेत.

समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

देऊळगाव राजा परिसरातून समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या अगोदर जर रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळाली, तर ती परिसरासाठी विकासाचा मैलाचा दगड ठरेल. त्यामुळे लवकरात लवकर लोहमार्ग कामाला गती देण्याची मागणी डॉ. सुनील कायंदे यांनी रेल्वेमंत्री आमदार रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.