शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पीक विमा काढण्यात कनेक्टिव्हिटीचा खोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:01 IST

बुलडाणा : शेतमालाचा पीक विमा काढण्याकरिता शेतकरी बँकांमध्ये गर्दी करीत आहेत. मात्र, बँकांमध्ये कनेक्टिव्हिटी नसल्याने शेतकºयांना दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देबँकांमध्ये लागल्या रांगाशेतकरी ताटकळतपीक विम्यापेक्षा प्रवासाचा खर्च अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतमालाचा पीक विमा काढण्याकरिता शेतकरी बँकांमध्ये गर्दी करीत आहेत. मात्र, बँकांमध्ये कनेक्टिव्हिटी नसल्याने शेतकºयांना दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.यावर्षी पीक विमा काढताना शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला शासनाने आॅनलाइन पीक विमा काढण्याची अट घातली. आॅनलाइन पीक विमा काढणे शेतकºयांना शक्य झाले नाही. त्यामुळे शासनाने या निर्णयामध्ये बदल करीत पूर्वीप्रमाणेच आॅफलाइन विमा काढण्याचा आदेश दिला. मात्र, सदर आदेश मुदत संपण्याच्या दोन दिवसांपूर्वीच देण्यात आल्याने शेतकरी पीक विमा काढण्यापासून वंचित राहिले. त्यानंतर शासनाने ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याने बुधवारी जिल्ह्यातील अनेक शेतकरी बँकांमध्ये पीक विमा काढण्याकरिता गोळा झाले. बँकेत रांगा लावल्यानंतर कनेक्टिव्हिटीच नसल्याने शेतकºयांना तासन्तास ताटकळत बसावे लागले. प्रत्येक बँकेत बुधवारी मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे अखेरीस बँकेच्या रांगेत असलेल्या अनेक शेतकºयांना विमा न काढताच परत जावे लागले. जिल्ह्यात ग्रामीण भागात राहणारे शेतकरी पैसे खर्च करून बँकेत विमा काढण्याकरिता आले. मात्र, कनेक्टिव्हिटीअभावी त्यांना परत जावे लागले. त्यामुळे शेतकºयांना नाहक आर्थिक भुर्दंड बसला आहे.पीक विम्यापेक्षा प्रवासाचा खर्च अधिकशेतकºयांना ग्रामीण भागातून शहरातील बँकांमध्ये पीक विमा काढण्याकरिता यावे लागते. त्यानंतर कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे पुन्हा दुसºया दिवशी यावे लागते. त्यामुळे शेतकºयांना एका पिकाचा विमा काढण्यापेक्षा गावातून शहरात ये - जा करण्याचा प्रवास खर्चच अधिक करावा लागत आहे.अनेक बँकांमध्ये कनेक्टिव्हिटी नसल्याने शेतकरी पीक विम्यापासून बुधवारी वंचित राहिले. गावावरून पैसे खर्च करून शेतकरी बँकेत येतात. मात्र, येथे त्यांना कनेक्टिव्हिटीमुळे तासन्तास ताटकळत बसावे लागते. तसेच काही बँकेचे अधिकारी त्यांना पीक विमा मुदतवाढीचा अध्यादेशच मिळाला नसल्याचे कारण सांगून शेतकºयांना परत पाठवित आहेत. वरिष्ठांनी याची त्वरित दखल घेण्याची गरज आहे.- लखन गाडेकरकिसान सेना, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना.