शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

पीक विमा काढण्यात कनेक्टिव्हिटीचा खोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:01 IST

बुलडाणा : शेतमालाचा पीक विमा काढण्याकरिता शेतकरी बँकांमध्ये गर्दी करीत आहेत. मात्र, बँकांमध्ये कनेक्टिव्हिटी नसल्याने शेतकºयांना दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देबँकांमध्ये लागल्या रांगाशेतकरी ताटकळतपीक विम्यापेक्षा प्रवासाचा खर्च अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतमालाचा पीक विमा काढण्याकरिता शेतकरी बँकांमध्ये गर्दी करीत आहेत. मात्र, बँकांमध्ये कनेक्टिव्हिटी नसल्याने शेतकºयांना दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.यावर्षी पीक विमा काढताना शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला शासनाने आॅनलाइन पीक विमा काढण्याची अट घातली. आॅनलाइन पीक विमा काढणे शेतकºयांना शक्य झाले नाही. त्यामुळे शासनाने या निर्णयामध्ये बदल करीत पूर्वीप्रमाणेच आॅफलाइन विमा काढण्याचा आदेश दिला. मात्र, सदर आदेश मुदत संपण्याच्या दोन दिवसांपूर्वीच देण्यात आल्याने शेतकरी पीक विमा काढण्यापासून वंचित राहिले. त्यानंतर शासनाने ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याने बुधवारी जिल्ह्यातील अनेक शेतकरी बँकांमध्ये पीक विमा काढण्याकरिता गोळा झाले. बँकेत रांगा लावल्यानंतर कनेक्टिव्हिटीच नसल्याने शेतकºयांना तासन्तास ताटकळत बसावे लागले. प्रत्येक बँकेत बुधवारी मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे अखेरीस बँकेच्या रांगेत असलेल्या अनेक शेतकºयांना विमा न काढताच परत जावे लागले. जिल्ह्यात ग्रामीण भागात राहणारे शेतकरी पैसे खर्च करून बँकेत विमा काढण्याकरिता आले. मात्र, कनेक्टिव्हिटीअभावी त्यांना परत जावे लागले. त्यामुळे शेतकºयांना नाहक आर्थिक भुर्दंड बसला आहे.पीक विम्यापेक्षा प्रवासाचा खर्च अधिकशेतकºयांना ग्रामीण भागातून शहरातील बँकांमध्ये पीक विमा काढण्याकरिता यावे लागते. त्यानंतर कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे पुन्हा दुसºया दिवशी यावे लागते. त्यामुळे शेतकºयांना एका पिकाचा विमा काढण्यापेक्षा गावातून शहरात ये - जा करण्याचा प्रवास खर्चच अधिक करावा लागत आहे.अनेक बँकांमध्ये कनेक्टिव्हिटी नसल्याने शेतकरी पीक विम्यापासून बुधवारी वंचित राहिले. गावावरून पैसे खर्च करून शेतकरी बँकेत येतात. मात्र, येथे त्यांना कनेक्टिव्हिटीमुळे तासन्तास ताटकळत बसावे लागते. तसेच काही बँकेचे अधिकारी त्यांना पीक विमा मुदतवाढीचा अध्यादेशच मिळाला नसल्याचे कारण सांगून शेतकºयांना परत पाठवित आहेत. वरिष्ठांनी याची त्वरित दखल घेण्याची गरज आहे.- लखन गाडेकरकिसान सेना, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना.