शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

ई-पीक पाहणीत शेतकऱ्यांना अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:40 IST

सर्वच शेतकऱ्यांकडे ॲण्ड्राईड मोबाइल नाही. अनेक शेतकऱ्यांना याबाबत माहीती नाही, निरक्षर व असंघटित शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे, क्वचित शेतकऱ्यांकडे ...

सर्वच शेतकऱ्यांकडे ॲण्ड्राईड मोबाइल नाही. अनेक शेतकऱ्यांना याबाबत माहीती नाही, निरक्षर व असंघटित शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे, क्वचित शेतकऱ्यांकडे मोबाइल आहेत. ज्यांच्याकडे आहेत त्यांना त्या ॲपची माहिती नाही, साईट चालत नाही, ओटीपी येत नाही, पोटखराब क्षेत्राची नोंद कशी करावी, झाडांची नोंद कशी करावी हे माहिती नाही. शेतात नेटवर्क नाही, अशा नानाविध कारणांमुळे शेतकरी विमा, शासकीय अनुदान, शासनाच्या योजनापासून वंचित राहू शकतात. त्यासाठी शासनाने त्याच्या प्रतिनिधींकडून तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक व ग्रामपंचायत यांनी शेतकऱ्याशी संवाद साधून, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी करून पिकांच्या नोंदी कराव्यात. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी दूर कराव्यात, अशी मागणी माजी सरपंच केशव सरकटे, दिनकर जायभाये, संजय अंभोरे, मनोहर सरकटे यांच्यासह शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.