शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

बस फेरी पूर्ववत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:34 IST

काेराेनामुळे गत वर्षापासून शाळा बंदच आहेत. त्यामुळे मुलांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी विविध कारणांनी ...

काेराेनामुळे गत वर्षापासून शाळा बंदच आहेत. त्यामुळे मुलांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी विविध कारणांनी या शिक्षणापासून वंचित आहेत. काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने काेराेनामुक्त झालेल्या गावांमध्ये ग्रामपंचायतींनी प्रस्ताव दिल्यास शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दुसरबीड काेराेनामुक्त असल्याने येथील शाळा सुरू झाल्या आहेत. दुसरबीड परिसरातील अनेक विद्यार्थी दरराेज शाळेत येत आहेत. शाळा सुरू झाल्या असल्या तरी अजूनही परिसरात पूर्वी सुरू असलेल्या बसफेऱ्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे, विद्यार्थ्यांची पायपीट हाेत आहे. तसेच खासगी वाहनांनी धाेकादायक प्रवास करून विद्यार्थी शाळेत येत आहेत. ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण कुचकामी ठरल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दुसरबीड ते देऊळगाव मही, दुसरबीड ते लिंगदेवखेड, केशव शिवनी आदी बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी परिसरातील पालकांनी केली आहे़