शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:36 IST

पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा काही ठिकाणी अवकाळी पावसाचे ढग जमा होत आहेत. हवामान ...

पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा काही ठिकाणी अवकाळी पावसाचे ढग जमा होत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांत पाऊस पडणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे बळिराजा सतर्क होता. मात्र, या अवकाळी पावसामुळे आंबा, मका, हरभरा, कांदा, ज्वारी, बाजरी, गहू यासह अनेक फळभाज्यांना याचा तडाखा बसला असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोना विषाणूने संकटासोबत दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांना आता पुन्हा अवकाळी पावसाच्या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर जाधव, माजी नगराध्यक्ष संतोष खाडेन्भराड, राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजू चित्ते, राजू सिरसाट, सुरेश ददाले, आदी मंडळी उपस्थित होते.

नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : गंगाधर जाधव

यावर्षी शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत जीवन जगत आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. शेतकरी रब्बी पिकाच्या आशेवर होता. मात्र, हाती तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून नुकसानभरपाईचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी बुलडाणा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर जाधव यांनी केली आहे.