शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:36 IST

पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा काही ठिकाणी अवकाळी पावसाचे ढग जमा होत आहेत. हवामान ...

पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा काही ठिकाणी अवकाळी पावसाचे ढग जमा होत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांत पाऊस पडणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे बळिराजा सतर्क होता. मात्र, या अवकाळी पावसामुळे आंबा, मका, हरभरा, कांदा, ज्वारी, बाजरी, गहू यासह अनेक फळभाज्यांना याचा तडाखा बसला असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोना विषाणूने संकटासोबत दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांना आता पुन्हा अवकाळी पावसाच्या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर जाधव, माजी नगराध्यक्ष संतोष खाडेन्भराड, राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजू चित्ते, राजू सिरसाट, सुरेश ददाले, आदी मंडळी उपस्थित होते.

नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : गंगाधर जाधव

यावर्षी शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत जीवन जगत आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. शेतकरी रब्बी पिकाच्या आशेवर होता. मात्र, हाती तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून नुकसानभरपाईचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी बुलडाणा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर जाधव यांनी केली आहे.