शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनवादी चळवळींनी वैचारिकच राहावे

By admin | Updated: April 15, 2015 01:03 IST

लोकमत परिचर्चा; उत्तम आरोग्य ही सर्वांंचीच जबाबदारी असल्याचे मत.

बुलडाणा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित, पीडित समाजालाच नव्हे, तर प्रत्येकाला स्वाभिमानाने जगता यावं, यासाठी समता, बंधुत्व, न्यायावर आधारित भारतीय राज्य घटनेची निर्मिती केली. त्यांचे कार्य हे पुरोगामी चळवळी साठी प्रेरणादायी असेच आहे त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळींची गती या संदर्भात मंगळवारी लोकमतह्ण ने परिचर्चेचे आयोजन केले होते. यामध्ये समाजातील आंबेडकरी विचारवंत, प्राध्यापक, सामाजीक कार्यकर्ते यांनी या चळवळींनी वैचारीक आधार जपावा असा मोलाचा सल्ला दिला.परिचर्चेत पुरोगामी चळवळची दशा व दिशा याबाबत विचार व्यक्त केले. चर्चेची सुरवात करतांनाच ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते यांनी सत्य शोधक समाज चळवळीतील अनेक अनुभव सांगुन अशा चळवळींनी समाजासमोर आदर्श निर्माण केल्याचे सांगीतले.तसा आदर्श आजच्या किती चळवळी समाजासमोर ठेवतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सुरेश साबळे यांनी आंबेडकरी विचाराधारा व त्यांची उपयुक्तता विषद करून अशा चळवळींची पुष्ठभूमी तयार झाली पाहिजे असे सांगीतले. प्रा.डॉ.येरणकर यांनी महाविद्यालयातुन बंद झालेल्या निवडणुकांमुळे युवकांचे नेतृत्व घडत नाही. व जे तयार हो ते ते पक्षीय नेतृत्व राहते त्यासाठी वैचारीक आधार कोणता? असे स्पष्ट केले. प्राचार्य डॉ.म्हळसणे यांनी समाज प्रबोधानाची सुरवातही स्व:तापासुन केली पाहिजे असा आग्रह धरला. शाहिर इंगळे यांनी आंबेडकरी चळवळीतील अनेक अनुभव सांगत या चळवळी थांबणार्‍या नाहीत फक्त त्यांना प्रतिगामी शक्तींचा धोका असल्याची भिती व्यक्त केली. गायकवाड यांनी डाव्या विचारसरणींच्या संघटनांचे कार्य सांगतांनाच पुरोगामी चळवळींनी अधिक व्यापक होण्याची गरज व्यक्त केली. या सर्व मान्यवरांनी या चळवळींनी आपला वैचारीक आधार हरविता कामा नये हे ठामपणे सांगीतले. वैचारीक अधारावरच अशा चळवळी मोठया होतील व प्रतिगामी शक्तींना अटकाव घालतील असा आशावाद सर्वानी व्यक्त केला.