शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
8
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
9
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
10
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
11
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
12
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
13
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
14
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
15
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
17
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
18
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
19
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
20
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास

कर्जफेडीसाठी बँकांचा तगादा!

By admin | Updated: May 4, 2015 01:16 IST

कोट्यवधीचे सोने बँकांकडे गहाण; बँकांकडून वसुलीसाठी नोटीस, शेतकरी चिंतातुर.

अनिल गवई/ खामगाव : सुवर्ण तारण योजनेंतर्गत शेतकर्‍यांनी कोट्यवधी रुपयांचे सोने बँकांकडे ह्यगहानह्ण ठेवले आहे. बँकांच्या नियमानुसार कर्जफेडीची मुदत संपलेल्या शेतकर्‍यांना नोटीस पाठवून बँकाकडून वसुलीसाठी ह्यतगादाह्ण सुरू आहे. सततच्या नापिकीने मेटाकुटीस आलेल्या बळीराजा आता बँकांच्या या तगाद्यात चिंताग्रस्त झाला आहे. सन २00९ साली तत्कालीन राज्य शासनाने संपूर्ण कर्ज माफी दिली. त्यानंतर सन २0१0 पासून शेतकर्‍यांसाठी नवीन कर्जपुरवठा सुरू केला; मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने सन २0११ मध्ये शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले. त्यानंतर सन २0१२ मध्ये अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाल्याने अनेक शेतकरी कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील असंख्य शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. दरम्यानच्या कालावधीत शेतकर्‍यांची कर्जाच्या फेर्‍यातून सुटका व्हावी, शेतकर्‍यावरील कर्जाचे ओझे कमी व्हावे म्हणून शासनाने सन २0१0 साली सुवर्ण तारण कर्ज योजना अमलात आणली. या सुवर्ण तारण योजनेसाठी सुरुवातीला ४.३ टक्के व्याजदर आकारण्यात आले; मात्र आरबीआयने ताशेरे ओढल्यानंतर व्याजदरात वाढ करण्यात आली. आता या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना १0.१५ टक्के व्याजाची आकारणी केली जात आहे. तथापि, चार-पाच वर्षात अवकाळी पाऊस, अतवृष्टी, दुष्काळ यामुळे शेतकर्‍यांनी कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे बँक नियमानुसार तीन वर्षांपेक्षा जास्त काळ सोने बँकेत तारण राहिले व त्याच्या मूळ किमतीपेक्षा व्याजासह रक्कम शेतकर्‍याच्या कर्ज खात्यात नोंदविल्या गेली तर सदर सोन्याचा लिलाव करून कर्ज वसुली केली जाते. दरम्यान भारतीय स्टेट बँकेचे खामगाव येथील व्यवस्थापक अशोक सोनुने यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सुवर्णतारण कर्ज योजनेंतर्गत शेतकर्‍यांना सहामाही व्याज आकारणी करून कर्ज वितरित करण्यात आले. तसेच कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. शेतकर्‍यांनी नियमित व्याजाचा भरणा केल्यास बँक सुविधा देते. सक्तीची वसुली केली जात नसली तरी, कर्ज माफीच्या आशेमुळे शेतकरी कर्जाचा भरणा करीत नाहीत. त्यामुळे सुवर्ण तारण योजनेतही अनेक शेतकर्‍यांकडे थकबाकी असल्याचे त्यांनी सांगीतले.